पर्यावरणमंत्र्यांवर राजकीय प्रदूषण करण्याची जबाबदारी; आदित्य ठाकरे यांचा भाजपला टोला

पर्यावरणमंत्र्यांवर राजकीय प्रदूषण करण्याची जबाबदारी; आदित्य ठाकरे यांचा भाजपला टोला

सध्या देशभरात राजधानी दिल्लीतील प्रदूषणाचा विषय चर्चेत आला आहे. दिल्लीतील हवा मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. तसेच गंगा, यमुना आणि देशातील इतर नद्याही प्रदूषित झाल्या आहेत. तसेच भाजपकडून देशभराच राजकीय प्रदूषणही पसरवण्यात येत आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी जबरदस्त टोला लगावला आहे.

याबाबत आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्या पोस्टद्वारे त्यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडून राज्यांतील प्रदूषणाबद्दल कोणी ऐकले आहे का? नाही. कारण त्यांच्यावर त्यांच्या पक्षाने राजकीय प्रदूषण परवण्याची जबाबदारी टाकली आहे. शेम …असे आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;