जिरीबाम हल्ल्यानंतर मणिपूरमध्ये सुरक्षा वाढवली; 5 जिल्हे बंद

जिरीबाम हल्ल्यानंतर मणिपूरमध्ये सुरक्षा वाढवली; 5 जिल्हे बंद

मणिपूरमधील जिरीबाम जिह्यात जाकुराडोर करोंग येथे सुरक्षा दलांनी 10 कुकी दहशतवाद्यांचा खात्मा केला. ही घटना 11 नोव्हेंबर रोजी घडली. तेव्हापासून तीन महिला आणि तीन मुले बेपत्ता असून घटनेच्या दुस्रया दिवशी दोघांचे जळालेले मृतदेह सापडले. याच्या निषेधार्थ आज 13 नागरी हक्क संघटनांनी इंफाळ खोयातील 5 जिल्हे पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, जिरीबाम हल्ल्यानतंर मणिपूरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून सुरक्षा दलांच्या आणखी 20 तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;