बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू, 12 जणांना अटक

बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू, 12 जणांना अटक

बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये दारूबंदी असूनही बेकायदेशीररित्या दारू विकली जाते. विषारी दारू प्यायल्यामुळे 25 जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिवान जिल्ह्यात 20 तर छपरा जिल्ह्यात 5 जणांचा विषारी दारुमुळे मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे.

 

मंगळवारी गावातल्या काही लोकांनी ही दारू प्यायली आणि त्यांची तब्येत बिघडली. सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने तपास सुरू केला आहे. तसेच महसूल विभागाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;