देशातील चांगल्या-वाईटांसाठी हिंदूच जबाबदार, मोहन भागवत यांचे विधान

देशातील चांगल्या-वाईटांसाठी हिंदूच जबाबदार, मोहन भागवत यांचे विधान

देशात काही चांगले घड़ले तर हिंदू समाजाची कीर्ती वाढते. पण काही चूक झाली तर त्याची जबाबदारीही हिंदू समाजावर पडते. कारण ते या देशाचे कर्तेधर्ते आहेत, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो तो खरा मानवधर्म आहे. हा जागतिक धर्म आहे आणि तो सर्वांच्या कल्याणाची इच्छा व्यक्त करतो, असेही भागवत म्हणाले.

मोहन भागवत सध्या अलवर दौऱयावर आहेत. शहर संचालनालयाच्या पहिल्या दिवशी इंदिरा गांधी स्टेडियममध्ये ते बोलत होते. काwटुंबिक मूल्यांबाबतही त्यांनी या वेळी चिंता व्यक्त केली. देशात काwटुंबिक मूल्ये धोक्यात आहेत. माध्यमांच्या गैरवापरामुळे नवी पिढी आपली मूल्ये झपाटय़ाने विसरत चालली आहे. हा चिंतेचा विषय आहे, असेही भागवत म्हणाले.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;