तेलंगणात पावसाचा कहर, 29 जणांचा मृत्यू; 29 जिल्ह्यांना पावसाचा फटका

तेलंगणात पावसाचा कहर, 29 जणांचा मृत्यू; 29 जिल्ह्यांना पावसाचा फटका

तेलंगणात पावसाने कहर केला आहे.पावसामुळे राज्यात २९ जणांचा मृत्यू झाला आहे. 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर पर्यंत झालेल्या पावसामुळे 33 पैकी 29 जिल्ह्यांना फटका बसला आहे.

पावसाचा फटका बसलेल्या जिल्ह्यांना बचाव कार्यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली जाईल. 29 मृतांची माहिती सरकारकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी राज्यात नुकसानीचा झालेला आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली आहे. प्रशासनाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आतापर्यंत 5 हजार 438  कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;