तुमच्यातील देवत्व लोकांना ठरवू द्या! मोहन भागवत यांचं विधान, रोख कुणाकडे?
On
लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला जन्म बायोलॉजिकल नसून परमात्म्याने पृथ्वीवर पाठवल्याचे विधान केले होते. या विधानाचा त्यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला होता. आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘तुमच्यातील देवत्व लोकांना ठरवू द्या’, असे विधान केले आहे. त्यामुळे त्यांचा रोख नक्की कुणाकडे अशी चर्चा रंगली आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List