नेपाळमध्ये मृत पावलेल्या 25 भाविकांचे मृतदेह विमानाने महाराष्ट्रात आणणार, प्रशासनाची माहिती

नेपाळमध्ये मृत पावलेल्या 25 भाविकांचे मृतदेह विमानाने महाराष्ट्रात आणणार, प्रशासनाची माहिती

नेपाळमध्ये बसला अपघात होऊन महाराष्ट्रातल्या 25 जणांचा मृत्यू झाला होता. आता या सर्व भाविकांचे मृतदेह विमानाने महाराष्ट्रात आणले जाणार आहेत.

नेपाळमध्ये झालेल्या अपघातात चालक मुर्तझा आणि कंडक्टर रामजीत यांचाही मृत्यू झाला होता. दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी असून त्यांचे मृतदेह त्यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले आहे.


या अपघातात 51 प्रवासी बचावले आहेत. सर्व प्रवाशांना गोरखपूरमध्ये आणले असून त्यांच्यासाठी खाण्या पिण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या प्रवासासाठी गाडी आणि रुग्णवाहिकेचीही सोय करण्यात आली आहे. मृत पावलेल्या भाविकांवर नेपाळमध्ये शवविच्छेदन होईल, त्यानंतर त्यांचे मृतदेह विमानाने नेपाळहून महाराष्ट्रात विमानाने आणले जाईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;