Virat Kohli: ‘त्यानंतर विराटला कधीच भेटली नाही…’, क्रिकेटरच्या एक्स-गर्लफ्रेंडचं मोठं वक्तव्य!
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये दोघांनी लग्न केलं. पण लग्नाआधी विराटचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं.
अभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्यासोबतही विराट याच्यानावाची चर्चा रंगली होती. एक जाहिरातीच्या शुटिंगनंतर विराट - तमन्ना यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. यावर अभिनेत्रीने मोठा खुलासा देखील केला.
एका मुलाखतीत तमन्ना म्हणाली होती, 'लोकांना काहीही माहिती नाही..., त्या जाहिरातीच्या वेळी आम्ही मोजून 4 वेळा बोललो. त्यानंतर मी कधी विराट कोहलीला भेटली नाही आणि आमचं कधी बोलणं झालं नाही...'
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List