बांगलादेशात अराजक; दिल्लीत हालचालींना वेग, सर्वपक्षीय बैठक बोलावली

बांगलादेशात अराजक; दिल्लीत हालचालींना वेग, सर्वपक्षीय बैठक बोलावली

बांगलादेशात निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. शेजारील देशातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि भविष्यातील रणनीती ठरवण्यासाठी केंद्र सरकारने सकाळी 10 वाजता संसद भवनात सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर बांगलादेशातील राजकीय परिस्थितीबाबत माहिती देतील. केंद्र सरकारच्या प्रमुख मंत्र्यांव्यतिरिक्त काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय, सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षांचे वरिष्ठ नेते सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित राहणार आहेत.

सर्वपक्षीय बैठकीला केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री राहणार उपस्थित

गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू बांगलादेशातील परिस्थितीवर सर्वपक्षीय बैठकीत सरकारचे प्रतिनिधित्व करतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;