सुशांत सिंह हत्या प्रकरण, अभिनेत्री 28 दिवस होती तुरुंगात, आता कसं जगतेय आयुष्य?
सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर रिया तब्बल 28 दिवस तुरुंगात होती. अभिनेत्याच्या निधनानंतर रियावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. ड्रग्स प्रकरणार रिया हिला एनसीबीने अटक केली होती. पण 28 दिवसांनंतर अभिनेत्रीला जामिन मंजून झाला.
वादग्रस्त प्रकरणात अडकल्यानंतर रिया 'चेहरे' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली. सिनेमात अमिताभ बच्चन आणि इमरान हश्मी यांनी देखील मुख्य भूमिका साकारली होती.
'चेहरे' रिया 'सुपर-माची' या तेलुगू सिनेमात दिसली. त्यानंतर कोणत्याच प्रोजेक्टमध्ये रिया झळकली नाही. पण रिया तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List