विश्वविजयाचा ‘सूर्योदय’, 11 वर्षाचा वनवास संपला; हिंदुस्थानने वर्ल्डकप उंचावला
अटीतटीच्या फायनलमध्ये टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेच्या तोंडचा घास पळवत टी20 वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले. तब्बल 11 वर्षांचा वनवास संपला आणि टीम इंडियाने वर्ल्ड कप विजेतेपदावर आपले नाव कोरले असून दक्षिण आफ्रिकेची पाटी मात्र कोरी राहिली. टीम इंडियाने दिलेल्या 177 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी कडवी झुंज दिली. मात्र शेवटच्या षटकात सूर्यकुमार यादवने मिलरचा अप्रतिम झेल पकडल्यामुळे सामन्याला कलाटनी मिळाली आणि टीम इंडियाने T20 World Cup 2024 च्या चमचमत्या ट्रॉफीवर आपले नाव कोरत इतिहास रचला.
महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2007 साली पहिले टी20 वर्ल्ड कप विजेतेपद पटाकवले होते. त्यानंतर आज (29 जून 2024) रोहित शर्माच्या नेतृत्वात
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List