आयाराम आणि गयारामांचे किती लाड पुरवणार? सदाभाऊ खोत यांचा भाजपला सवाल

आयाराम आणि गयारामांचे किती लाड पुरवणार? सदाभाऊ खोत यांचा भाजपला सवाल

लोकसभा निवडणुकीतील हाराकिरीनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागले आहेत. यासंदर्भाने बोलताना महायुतीचा घटक असलेल्या रयत क्रांती संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आयाराम आणि गयारामांचे किती लाड पुरवणार, असा सवाल भाजपला करत थेट मंत्रिपदाची मागणी केली आहे.

लोकसभा निवडणुकीत आम्हाला जाणवले की, आयाराम गयाराम यांचे किती लाड पुरवावेत यालाही काही निर्बंध असणं गरजेचं आहे. शेतमजूर आणि बारा बलुतेदार यांचं नेतृत्व आम्ही करतो, मग त्याचं प्रतिबिंब हे येणाऱया मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये उमटले पाहिजे. अन्यथा आमचे कार्यकर्ते फक्त लढण्यापुरतेच आहेत का अशी भावना निर्माण होईल, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;