उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे भूपंपाचे सौम्य धक्के
उत्तर प्रदेशातील सोनभद्र या जिल्ह्याच्या ठिकाणी भूपंपाचे सौम्य धक्के जाणवले. आज दुपारी 3 वाजून 49 मिनिटांनी हे धक्के बसले. भूपंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल इतकी होती अशी माहिती राष्ट्रीय भूपंप विज्ञान पेंद्राने एक्सवरून दिली आहे. भूपंपामुळे जिल्ह्यात घबराट पसरली. लोक घाबरून घराबाहेर पळाले. दरम्यान, या घटनेत जीवितहानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भूपंपाचे धक्के बसल्यानंतर सर्वत्र घबराट पसरली. कार्यालयांतील कर्मचारी कार्यालयाबाहेर धावले. अनेकजण घराबाहेर धावले. मात्र, हा भूपंपाचा धक्का सौम्य होता. त्यामुळे जीवितहानी टळली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List