जनतेचे प्रश्न म्हणजे राजकारण आहे काय?

जनतेचे प्रश्न म्हणजे राजकारण आहे काय?

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी आज एक्सवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला. खासदार राहुल गांधी पुण्यातील दुर्दैवी घटनेवर बोलले तर फडणवीस म्हणतात, या घटनेचे राजकारण करणे राहुलजींना शोभत नाही. पवार साहेब महाराष्ट्रातील दुष्काळावर बोलले तर फडणवीस म्हणतात, दुष्काळाचे राजकारण करणे पवार साहेबांना शोभत नाही. अर्थात फडणवीस यांच्या मते जनतेचे प्रश्न मांडणे म्हणजे निक्वळ राजकारण करणे आहे काय? असा खरमरीत सवाल अनिल देशमुख यांनी विचारला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;