लग्नाच्या काही वर्षातच ऐश्वर्या रायने तब्बल 45 लाखांचे मंगळसूत्र ‘या’ कारणाने बदलले, मोठा खुलासा..
बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही कायमच चर्चेत असते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न 20 एप्रिल 2007 ला झाले. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
ऐश्वर्या राय हिने लग्नातील मंगलसूत्र अवघ्या काही वर्षातच बदलले होते. हेच नाही तर हे मंगळसूत्र 45 लाखांचे होते. असे असतानाही ऐश्वर्याने हे मंगळसूत्र बदलले.
2011 मध्ये मुलगी आराध्या हिच्या जन्मानंतर ऐश्वर्या राय हिने हे मंगळसूत्र बदलले होते. हे मंगळसूत्र जड आणि लांब असल्याने तिला अडचणी निर्माण होत होत्या.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List