Photo – वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश दिल्यानंतर टीम इंडियाचे ट्रॉफीसोबत सेलिब्रेशन
On
दिल्लीतील दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर 7 गडी राखून विजय मिळवत कसोटी मालिका 2-0 ने जिंकली आहे. के एल राहुल याच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने वेस्ट इंडिजने दिलेले 120 धावांचे लक्ष्य पार केले.
शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाने जिंकलेली ही पहिली कसोटी मालिका तर वेस्ट इंडीजविरुद्ध लागोपाठ जिंकलेली दहावी कसोटी मालिका आहे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
14 Oct 2025 18:07:07
बॉलिवूडमधील प्रत्येक कलाकार आपल्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेतो. पण कधी कधी काही कारणांमुळे सेलिब्रिटी काही आजांचे बळी होतात. ज्याबद्दल त्यांना...
Comment List