पंतप्रधान मोदींचे भाषण ‘कोरडे’, पूरग्रस्त महाराष्ट्राचा साधा उल्लेखही नाही

पंतप्रधान मोदींचे भाषण ‘कोरडे’, पूरग्रस्त महाराष्ट्राचा साधा उल्लेखही नाही

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन झाले. पण एकीकडे मराठवाड्यात पूराने शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांबद्दल अवाक्षरी काढले नाही. या वेळी पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांबद्दल आपली संवेदनाही व्यक्त केली नाही.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी त्यांनी स्वदेशी वस्तू विकत घ्या म्हणत स्वदेशीचा नारा दिला. पण मराठवाड्यात पूर आला आहे त्याचा साधा उल्लेखही पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात केला नाही. मराठवाड्यात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात राज्य सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केल्याची टीका विरोधकांनी केली आहे. अशा वेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात पूरग्रस्त शेतकऱ्यांचा साधा उल्लेखही केला नाही. त्यामुळे यावेळचे पंतप्रधान मोदींचे भाषण कोरडे झाले अशी चर्चा होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शुद्ध देशी तुपाच्या दिव्याचे धार्मिक महत्त्वच नाही तर अनेक आरोग्यदायी फायदेही, जाणून आश्चर्य वाटेल शुद्ध देशी तुपाच्या दिव्याचे धार्मिक महत्त्वच नाही तर अनेक आरोग्यदायी फायदेही, जाणून आश्चर्य वाटेल
पूजा करताना, कोणत्याही धार्मिक विधी करताना तसेच सणांच्यादिवशी दिवे निश्चितच लावले जातात. पूजेदरम्यान शुद्ध देशी तुपाच्या दिव्यांचे फार महत्त्व सांगितले...
नॉनवेज,पिझ्झा-बर्गरपेक्षादेखील हा गोड पदार्थ लिव्हरसाठी असतो सर्वात धोकादायक
माजी आमदार मुन्ना शुक्ला यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; एकाला अटक
ये डर अच्छा है! सोन्याचा स्ट्रॉ हरवल्याचे दुःख नाही; बायकोच्या शिक्षेची भीती वाटते…जाणून घ्या घटना
लक्ष लक्ष दिव्यांनी कोकणची दक्षिण काशी उजळली ! कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
मोठा अनर्थ टळला ! स्फोटानंतर रुळांना नुकसान; गाड्या उशीरा धावल्या
Bihar Election 2025 – तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार; महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत अशोक गहलोत यांची घोषणा