असं झालं तर… विजेचे मीटर काढून नेले तर…

असं झालं तर… विजेचे मीटर काढून नेले तर…

मुंबईसारख्या शहरात विजेचे बिल दोन महिने भरले नाही, तर सोसायटीतील मीटर वीज कंपनीकडून काढून नेला जातो. तुमच्या बाबतीत जर असं काही घडलं तर काय कराल.

सर्वात आधी विजेचे बिल जास्त दिवस थकणार नाही, याची काळजी घ्या. कारण वीज कंपन्या खासगी आहेत. त्या जास्त दिवस थांबत नाहीत.

वीज मीटर काढून नेले तर वीज पुरवठादाराशी संपर्क साधा. त्यांना मीटर काढून नेल्याची माहिती द्या. वीज मीटर कशामुळे काढले हे जाणून घ्या.

ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर काढले असेल तर ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करू शकता. मीटर काढणे हे सुरक्षेचा प्रश्न निर्माण करू शकते. मीटर जोडण्यासाठी अर्ज करा.

मीटर हे कंपनीच्या मालकीचे असतात. त्यामुळे स्वतः मीटर काढण्याचा किंवा नवीन बसवण्याचा प्रयत्न करू नका. मीटर काढूनही बिल आल्यास त्वरित पुरवठादारांशी संपर्क करा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;