मुंबईहून अमरावतीला गेलेलं विमान विमानतळावर न उतरताच माघारी परतलं, कारण काय?

मुंबईहून अमरावतीला गेलेलं विमान विमानतळावर न उतरताच माघारी परतलं, कारण काय?

मुंबईहून अमरावतीला गेलेले विमान अमरावती विमानतळावर न उतरताच मुंबईला माघारी परतले. विमान विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र खराब हवामानामुळे अडथळा निर्माण झाला. यामुळे विमानाला मुंबईला परतावे लागले. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.

धुकं आणि कमी दृश्यमानतेमुळे मोठा अडथळा निर्माण झाल्याने विमान अमरावती विमानतळावर उतरू शकले नाही. यामुळे विमान पुन्हा मुंबईकडे माघारी वळवावे लागले. विमानाच्या परतीच्या प्रवासामुळे मुंबईहून अमरातीला येणाऱ्या प्रवाशांना पुन्हा मुंबईला यावे लागले. तर अमरावतीहून मुंबईला जाणारी प्रवासी अमरावती विमानतळावर अडकले. हवामानातील बदल आणि तांत्रिक सुविधांचा अभाव यामुळे अमरावती-मुंबई-अमरावती या हवाई सेवेला वारंवार समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फेसबुकवरील मैत्रीचं प्रेमात रुपांतर, मग भेटीगाठी अन् प्रेमकहाणीचा भयानक अंत; प्रकरण काय? फेसबुकवरील मैत्रीचं प्रेमात रुपांतर, मग भेटीगाठी अन् प्रेमकहाणीचा भयानक अंत; प्रकरण काय?
फेसबुकवरील मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. मग भेटीगाठी होत गेल्या आणि प्रेयसीने लग्नाचा तगादा लावल्याने एका प्रेमकहाणीचा भयानंक अंत झाला आहे....
मोनोरेलची सेवा पुढील आदेशापर्यंत स्थगित, वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडानंतर एमएमआरडीएचा निर्णय
इस्रायलचा गाझावर हल्ला, ४१ जणांचा मृत्यू, ३ लाख लोकांनी शहर सोडले
Beed News – लाखो ठेवीदारांच्या अब्जावधी रुपयांवर डल्ला मारणार्‍या फरार अर्चना कुटे पुण्यात जेरबंद
डोपिंग टेस्ट प्रकरणी ICC ची मोठी कारवाई, नेदरलॅंडच्या खेळाडूवर तीन महिन्यांची बंदी
निगरगट्ट सत्ताधार्‍यांना शेतकर्‍यांच्या अश्रूची किंमत नाही, जिल्हाप्रमुख उल्हास गिराम उदिग्न
शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा, कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करणार – राजू शेट्टी