निस्तेज केसांसाठी ही पावडर आहे सर्वात बेस्ट, वाचा

निस्तेज केसांसाठी ही पावडर आहे सर्वात बेस्ट, वाचा

वातावरणात बदल झाला की, आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. खासकरून थंडीमध्ये केस खूपच कोरडे होऊ लागतात. केसांमध्ये कोंड्याची समस्या ही थंडीमध्ये वाढते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक उपचार म्हणून मेंदीचा वापर केला जातो. मेंदीचा वापर आपल्याकडे फार पूर्वापार केला जात आहे. नैसर्गिक घटक असलेली मेंदी ही केसांच्या पोषणासाठी कायम गरजेची आहे. कुठलेही केमिकलयुक्त घटक केसांना हानिकारक ठरतात. परंतु मेंदी मात्र केसांसाठी कायमच गुणकारी ठरलेली आहे.

Hair Care – केसगळतीवर लिंबाचा वापर कसा करायला हवा, वाचा

मेंदीचा सर्वात लोकप्रिय वापर नैसर्गिक केसांचा रंग म्हणून आहे. तथापि पांढरे केस रंगवण्याव्यतिरिक्त मेंदीचे केसांसाठी इतर अनेक फायदे आहेत. मेहंदी आपल्याला कोंड्यापासून मुक्त होण्यास मदत करू शकते. बहुतेक लोक डोक्यातील कोंडामुळे त्रस्त आहेत. डोक्यातील कोंडा ही एक जुनी समस्या आहे. डोक्यातील कोंड्यावर उपचार करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून केवळ एकच नाव ते आहे मेहंदी. मेंदीने तुम्ही अनेक प्रकारचे हेअर मास्क बनवू शकता.

Hair Color Tips – केसांना कलर केल्यानंतर तेल लावायला हवे का? वाचा

नारळाचे तेल, लिंबाचा रस आणि मेंदीचे हेअर पॅक – एका वाडग्यात चार चमचे मेंदी पावडर घ्या आणि त्यात थोडे खोबरेल तेल घाला. तसेच एक चमचा ताज्या लिंबाचा रस घाला आणि सर्व साहित्य एकत्र करा. हे हेअर पॅक केसांवर लावा. 30-45 मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर धुण्यासाठी सौम्य शैम्पू वापरा. त्यानंतर कंडिशनर देखील लावा. हे मेंदीचे हेअर पॅक आठवड्यातून एकदा वापरल्यास उत्तम.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पंतप्रधान मोदी माझे दुश्मन नाहीत, पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघालेत हे राजकारण कोणीही सहन करू शकत नाही; उद्धव ठाकरे यांनी ठणकावले पंतप्रधान मोदी माझे दुश्मन नाहीत, पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघालेत हे राजकारण कोणीही सहन करू शकत नाही; उद्धव ठाकरे यांनी ठणकावले
पंतप्रधान मोदी माझे काही दुश्मन नाहीत. ते मला मानत असतील, मी त्यांना दुश्मन मानत नाही. राजकारण आहे. पण ज्या पद्धतीने...
31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका झाल्याच पाहिजेत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश
पेरूपेक्षा पेरुची पाने खाण्याचे आरोग्यदायी फायदे, जाणुन घ्या
‘पीछे देखो पीछे’ मीम फेम अहमद शाहच्या भावाचा कार्डिॲक अरेस्टने मृत्यू; लहान वयातील मुलांमध्ये का वाढतोय धोका?
Rain Update: जोरदार पावसामुळे जालना जलमय; अनेकांच्या घरात पाणी शिरले, विजेचा कडकडाटाने घबराट
निस्तेज केसांसाठी ही पावडर आहे सर्वात बेस्ट, वाचा
अहिल्यानगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे प्रकल्पासाठी अतिरिक्त 150 कोटी रुपयांची मंजूरी, अर्थमंत्री अजित पवार यांचा निर्णय