वैष्णोदेवी यात्रा मार्गावरील भूस्खलनाचे 32 बळी; प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन

वैष्णोदेवी यात्रा मार्गावरील भूस्खलनाचे 32 बळी; प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन

जम्मू-काश्मिरात यावर्षी पावसाने प्रचंड नुकसान केले असून, पंथरा दिवसांत शंभरहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. १४ ऑगस्ट रोजी किश्तवारमध्ये ६५ जणांचा तर १७रोजी कठुआमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला. हे संकट ताजे असताना २६ रोजी पुन्हा भूस्खलनाची घटना समोर आली कटरा येथील वैष्णोदेवी यात्रा मार्गावरील या भूस्खलनात आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला. यह मदत व बचावकार्य सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. खराब हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा पुढे ढकलण्यात आली आहे.

आठवडाभरापासून काश्मिरात पावसाचे धुमशान सुरु आहे. २४ तासात २५० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. वामुळे अनेक ठिकाणी चूरसदृश परिस्थिती निर्माण खाली आहे. परे आणि शेतात पाणी शिरले असून, भूस्खलनामुळे अनेक पूल आणि रस्ते खराब झाले आहेत. साडेतीन हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित विकाणी नेण्यात आले. जिल्हा प्रशासन, पोलीस, एनडीआरएफ, रेल्वेने जम्मू-कटरा येथून धावणाऱ्या आणि यांवयाय एसडीआरएफ, लष्कर बचाव कार्य करत आहेत. उत्तर २७ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. भूस्खलन झाल्यानंतर डिगावाखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. भूस्खलनानंतर दिगायाखाली अद्यापही अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळित झाले.

भूस्खलनानंतर या भागातील वाहतुकीवर मोठा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. साज, कॉलेजना सुट्टी देण्यात आली आहे. जम्मू-काभीरमधील अनेक भागात इंटरनेट सेवा बंद आहे. जम्मू विभागाच्य आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख रमेश कुमार यांनी पुढील ४० तासांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

विनाकारण बाहेर न पडण्याचे प्रशासनाचे आवाहन
जम्मू-काश्मिरात आठवडाभरापासून पावसाने दाणादाण उडाली आहे. यामुळे सर्वत्र यंत्रणा ठप्प झाल्या असून, जनर्जीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने लोकांना विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले आहे. जम्मूतील नद्या तानी, चिनाब या धीवयाच्या पातळीच्या वर वाहत आहेत, चिनाब नदीजवळ काही लोक अडकले असून त्यांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नारळ पाणी पिण्याआधी नक्की तपासून पाहा ही गोष्ट; ही चूक करू नका, अन्यथा घातक ठरू शकेल नारळ पाणी पिण्याआधी नक्की तपासून पाहा ही गोष्ट; ही चूक करू नका, अन्यथा घातक ठरू शकेल
नारळाच्या पाणी आरोग्यासाठी किती फायदेशी असते हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. नारळाचं पाणी म्हणजे आजारी माणसांपासून ते डाएट करणाऱ्या व्यक्तींपर्यंत...
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलीय, सुप्रिया सुळे यांची टीका
काठमांडूला जाणाऱ्या स्पाईटजेटच्या विमानात आगीची शंका, दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग
Sindhudurg News – जमिनीच्या वादातून आईच्या डोक्यावर दगड मारला, वडील आणि भावावर कोयता उगारला
रत्नागिरी तिहेरी हत्याकांड प्रकरण, दुर्वास पाटीलसह दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
आम्ही घाबरणाऱ्यातले नाही, रस्त्यापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊ; संजय सिंह यांनी भाजपला ठणकावले
छत्तीसगडमधील गरियाबंदमध्ये चकमक, सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा