भाजप आणि निवडणूक आयोगाच्या मतांच्या चोरीमुळे काँग्रेसला 70 जागांवर फटका, राहुल गांधी यांचा दावा

भाजप आणि निवडणूक आयोगाच्या मतांच्या चोरीमुळे काँग्रेसला 70 जागांवर फटका, राहुल गांधी यांचा दावा

भाजप आणि निवडणूक आयोगाने केलेल्या मतांच्या चोरीमुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 70 जागांवर फटका बसला असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. तसेच भाजपला ज्या जागांवर विजय मिळाला आहे तो कितपत खरा आहे त्याचा तपासाही पक्षाकडून केला जाईल असेही राहुल गांधी म्हणाले.

इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला सुमारे 70 जागांवर 50 हजारांपेक्षा कमी मतांच्या फरकाने पराभव झाला असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षनेते के.सी. वेणुगोपाल यांच्यासोबतच्या पक्षाच्या बैठकीत राहुल गांधी यांनी सांगितले की, भाजपने जिंकलेल्या मतदारसंघांतील विजय खरे आहेत का, हे पाहण्यासाठी पक्ष प्रयत्न करत आहे. त्यांनी मशीन-रीडेबल मतदार याद्यांचा वापर करण्याची बाजू मांडली, मात्र निवडणूक आयोगाने त्यासाठी परवानगी दिली नाही, असा दावा त्यांनी केल्याचेही सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार! ‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार!
‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार’’ हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण उद्योगविश्वासाठी प्रेरणादायी टप्पा आहे.
मोठ्या प्रकल्पांपेक्षा मूलभूत सुविधा सोडविण्यावर भर द्या : खासदार श्रीरंग बारणे 
नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारण्यावर भर : महापौर रवि लांडगे
पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप
Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स