मी अर्थमंत्री प्रणब मुखर्जींकडे मदत मागतिली होती, विजय माल्ल्याचा खुलासा

मी अर्थमंत्री प्रणब मुखर्जींकडे मदत मागतिली होती, विजय माल्ल्याचा खुलासा

संकटाच्या काळात मी तत्कालीन अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांच्याकडे मागितली होती असा खुलासा हिंदुस्थानी विजय मल्ल्याने केला आहे. तसेच बँका सांभाळून घेतील असेही मुखर्जी म्हणाले होते असेही माल्याने म्हटले आहे. बँकांना चुना लावून परदेशात पळून गेलेला मद्यसम्राट विजय माल्याने नुकतंच एका पॉडकास्टमध्ये हे खुलासे केले आहेत.

माल्या म्हणाला की 2008 साली आर्थिक संकटाचा आम्हालाही फटका बसलाय पैसे यायचे थांबले. भारतीय रुपयालाही झटका बसला होता. त्यानंतर आम्ही तत्कालीन अर्थमंत्री विजय माल्या प्रणब मुखर्जी यांना भेटले. माल्याने मुखर्जी यांना सांगितले की किंगफिशरवचा ताण कमी करणे गरजेचे आहे. विमानांची संख्या कमी करून कर्मचारी कपात करण्याची गरज आहे. अशा आर्थिक संकटात काम नाही करू शकत असे माल्याने मुखर्जींना सांगितले. पण मुखर्जी म्हणाले की तुम्ही काम करत रहा बँक तुमची मदत करेल. पण त्यानंतर किंगफिशकर संकटात सापडली. किंगफिशरला सर्व उड्डाणं रद्द करावी लागली, असे माल्या म्हणाला. बँकेनेही नवीन कर्ज द्यायला नकार दिल्याचे माल्याने सांगितले.

तसेच मी चोर नाही असे माल्याने म्हटले, मी पळून गेलो नाही, लंडनला येण्याचे आधीच ठरले होते. तुम्ही मला फरार म्हणू शकता पण मी चोरी कुठे केली असा सवालही माल्याने विचारला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल