India Pakistan War – पाकिस्तानकडून पुन्हा उरी, पूँछमध्ये गोळीबाराला सुरुवात, जम्मूत अनेक भागात ब्लॅकआऊट

India Pakistan War – पाकिस्तानकडून पुन्हा उरी, पूँछमध्ये गोळीबाराला सुरुवात, जम्मूत अनेक भागात ब्लॅकआऊट

पाकिस्तानकडून उरी व पूँछमध्ये पुन्हा नागरी वस्त्यांवर गोळीबार व उखळी तोफांचा मारा करण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर जम्मू कश्मीरमधील सीमा भागात सायरन वाजले असून ब्लॅकआऊट करण्यात आला आहे.

बंकरमध्ये आसरा घेण्याचे आवाहन

सीमेलगतच्या भागात विविध ठिकाणी नागरिकांनी बंकरमध्ये आसरा घेतला आहे. घरातून बाहेर पडू नये. सातत्याने सायरन वाजला तरी घाबरून जाऊ नये. तसेच तणावाखाली येऊ नये. कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये असे आवाहन पेंद्रीय गृहमंत्रालयाने केले आहे. ब्लॅक आऊट झाल्यास तणावाखाली जाऊ नये, गोंधळ करू नये, संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन जम्मू कश्मीरच्या पोलिस महासंचालकांनी कले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

थायरॉईडच्या समस्येत कोणती योगासने फायद्याची ? रामदेव बाबांचा सल्ला काय ? थायरॉईडच्या समस्येत कोणती योगासने फायद्याची ? रामदेव बाबांचा सल्ला काय ?
थायरॉईड पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक होणारा आजार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे महिलांमध्ये होणारे हॉर्मोनल बदल जसे पीरियड्स, प्रेग्नंसी आणि...
दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एक अटक, NIAने दहशतवादी उमरच्या आणखी एका साथीदाराला ठोकल्या बेड्या
Sindhudurg News – कणकवली भाजपाविरुद्ध क्रांतिकारी विचार पक्षामध्ये लढत, नगरपंचायतसाठी 62 जणांचे अर्ज दाखल
Ratnagiri News – नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून शिवानी सावंत-माने यांचा उमेदवारी अर्ज
उमराह यात्रेच्या परतीच्या प्रवासात काळाचा घाला; हैदराबादच्या कुटुंबातील तीन पिढ्यांतील 18 जणांचा मृत्यू
रत्नागिरीच्या राजकारणात 21 वर्षांपासून लबाड लांडगा, उदय सामंतांनी 44 कोटींच्या डांबराचे चलन दाखवावे; बाळ माने यांचे आव्हान
मानव-वन्यजीव संघर्षाचा ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून विचार करा, पीडितांना 10 लाखांचे सानुग्रह अनुदान द्या; सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना निर्देश