Ratnagiri News – बसणी ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या समृद्धी मयेकर बिनविरोध विजयी

Ratnagiri News – बसणी ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या समृद्धी मयेकर बिनविरोध विजयी

रत्नागिरी तालुक्यातील बसणी ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भगवा झेंडा फडकला आहे. बसणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) समृद्धी समाधान मयेकर या बिनविरोध विजयी झाल्या आहेत.

समृद्धी मयेकर सरपंचपदी बिनविरोध विजयी झाल्यानंतर तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी माजी सभापती विभांजली पाटील, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, महेंद्र चव्हाण, विभागप्रमुख मयुरेश्वर पाटील, वैभव पाटील, उपविभागप्रमुख अमित धांगडे, नंदकुमार कदम, शाखाप्रमुख समीर हेदवकर, माजी सरपंच साक्षी झगडे, आस्था धांगडे, उपसरपंच किशोर नेवरेकर, सदस्य मानसी पाष्टे, लुंबिनी कदम, महेश नेवरेकर, मोहन धांगडे, माजी सरपंच अनिल मयेकर, अजय मयेकर, समाधान मयेकर, अनंत मयेकर उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फेसबुकवरील मैत्रीचं प्रेमात रुपांतर, मग भेटीगाठी अन् प्रेमकहाणीचा भयानक अंत; प्रकरण काय? फेसबुकवरील मैत्रीचं प्रेमात रुपांतर, मग भेटीगाठी अन् प्रेमकहाणीचा भयानक अंत; प्रकरण काय?
फेसबुकवरील मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. मग भेटीगाठी होत गेल्या आणि प्रेयसीने लग्नाचा तगादा लावल्याने एका प्रेमकहाणीचा भयानंक अंत झाला आहे....
मोनोरेलची सेवा पुढील आदेशापर्यंत स्थगित, वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडानंतर एमएमआरडीएचा निर्णय
इस्रायलचा गाझावर हल्ला, ४१ जणांचा मृत्यू, ३ लाख लोकांनी शहर सोडले
Beed News – लाखो ठेवीदारांच्या अब्जावधी रुपयांवर डल्ला मारणार्‍या फरार अर्चना कुटे पुण्यात जेरबंद
डोपिंग टेस्ट प्रकरणी ICC ची मोठी कारवाई, नेदरलॅंडच्या खेळाडूवर तीन महिन्यांची बंदी
निगरगट्ट सत्ताधार्‍यांना शेतकर्‍यांच्या अश्रूची किंमत नाही, जिल्हाप्रमुख उल्हास गिराम उदिग्न
शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा, कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करणार – राजू शेट्टी