India Pakistan War मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा वाढवली

India Pakistan War मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा वाढवली

सध्याच्या घडीला हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या, तणावपूर्ण परिस्थितीमुळे देशामध्ये सर्व महत्त्वाच्या ठिकाणांना  हायअलर्ट लागू करण्यात आलेला आहे. ऑपरेशन सिंदूर च्या पाश्वभूमीवर पाकिस्तानी सैन्य हिंदूस्थानच्या नागरी वस्त्यांवर हल्ले चढवत आहे. या हल्ल्यांमध्ये रॉकेट लाँचर्स, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला जात असल्याने, मुंबईच्या किनारपट्टीवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.

हिंदुस्थानी सैन्याने गुरुवारी रात्रभरात पाकिस्तानला रात्रभर मोठा दणका दिला आहे. थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत धडक मारत जोरदार ड्रोन आणि हवाई हल्ले केले. हिंदुस्थान-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा वाढवली आहे. समुद्रकिनारी फिरायला आलेल्या, किनाऱ्यावर बसलेल्या लोकांना त्वरित समुद्रकिनाऱ्यावरून उठून जाण्यास सांगितले जात आहे. तसेच सर्वांना सुरक्षेचं कारण देऊन समुद्रकिनाऱ्यापासून दूर जाण्यास सांगितलं जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Latur News – फी साठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्याला संपवले, आरोपी मुलाला अटक Latur News – फी साठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्याला संपवले, आरोपी मुलाला अटक
फी साठी पैसे दिले नाही म्हणून 24 वर्षाच्या तरुणाने लाकडाने मारहाण करत वडिलांची हत्या केल्याची घटना चाकूरमध्ये घडली. याप्रकरणी आईच्या...
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ ट्रम्प यांची घेणार भेट, असीम मुनीरही असतील सोबत
ICC Women’s ODI Rankings – स्मृती मानधनाने सिंहासन काबीज केलं, महिला फलदाजांच्या क्रमवारीत पटकावला पहिला क्रमांक
Mumbai News – पश्चिम रेल्वेवर तांत्रिक बिघाड, लोकल सेवा कोलमडली; गाड्या 20 ते 25 मिनिटे उशीराने
मुंबईत बाइक टॅक्सी वाढवून भाजप सरकारचा ‘बेस्ट’ला संपवण्याचा प्रयत्न; आदित्य ठाकरे यांचा घणाघात
शिवसेनेचे मनपासमोर ‘बोंब मारो’ आंदोलन; भ्रष्ट कारभार, दिशाहीन नियोजनाबद्दल संताप
Ahilyanagar News – अजगर पाहताच शेतकऱ्याची भंबेरी उडाली, सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने पकडलं