India Pakistan War मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा वाढवली

India Pakistan War मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा वाढवली

सध्याच्या घडीला हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या, तणावपूर्ण परिस्थितीमुळे देशामध्ये सर्व महत्त्वाच्या ठिकाणांना  हायअलर्ट लागू करण्यात आलेला आहे. ऑपरेशन सिंदूर च्या पाश्वभूमीवर पाकिस्तानी सैन्य हिंदूस्थानच्या नागरी वस्त्यांवर हल्ले चढवत आहे. या हल्ल्यांमध्ये रॉकेट लाँचर्स, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला जात असल्याने, मुंबईच्या किनारपट्टीवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.

हिंदुस्थानी सैन्याने गुरुवारी रात्रभरात पाकिस्तानला रात्रभर मोठा दणका दिला आहे. थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत धडक मारत जोरदार ड्रोन आणि हवाई हल्ले केले. हिंदुस्थान-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा वाढवली आहे. समुद्रकिनारी फिरायला आलेल्या, किनाऱ्यावर बसलेल्या लोकांना त्वरित समुद्रकिनाऱ्यावरून उठून जाण्यास सांगितले जात आहे. तसेच सर्वांना सुरक्षेचं कारण देऊन समुद्रकिनाऱ्यापासून दूर जाण्यास सांगितलं जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिंदुस्थानच्या लेकींची कमाल, सलग दुसऱ्यांदा जिंकला कबड्डी विश्वचषक हिंदुस्थानच्या लेकींची कमाल, सलग दुसऱ्यांदा जिंकला कबड्डी विश्वचषक
हिंदुस्थानच्या लेकींनी पुन्हा एकदा दमदार कामगिरी करून दाखवली आहे. हिंदुस्थानच्या महिला कबड्डी संघाने सलग दुसऱ्यांदा कबड्डी विश्वचषक जिंकला आहे. सोमवारी...
PHOTO – मतदार यादीतील गोंधळ तातडीने दूर करा, आदित्य ठाकरे यांनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट
धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद, आदित्य ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली
IND Vs SA 2nd Test – मार्को यान्सनचा भेदक मारा अन् 15 वर्षांनी घडला नवा विक्रम; टीम इंडिया बॅकफुटवर
उत्तम आरोग्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी कोणते पाणी प्यायला हवे, वाचा
प्रारूप मतदार यादीतील गोंधळ हा स्पष्टपणे देशद्रोहाचा गुन्हा, याद्यांमध्ये बदल न झाल्यास रस्त्यावर उतरणार; आदित्य ठाकरेंचा इशारा
धर्मेंद्र यांच्या शेवटच्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, चाहते भावूक