पाकिस्तानने अटारी-वाघा सीमा उघडली
On
अडकलेल्या नागरिकांना देशात प्रवेश देण्यासाठी पाकिस्तानने आज अटारी-वाघा सीमा पुन्हा उघडली. मोठय़ा संख्येने पाकिस्तानी नागरिक हिंदुस्थानातून परतत होते तेव्हाच पाकिस्तानने अटारी-वाघा सीमा बंद केली होती. अनेक पाकिस्तानी नागरिक त्यांच्या देशात परतू शकले नव्हते. इस्लामाबादने त्यांना येण्यापासून रोखले होते.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
03 May 2025 18:04:34
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. करुण शर्मा यांनी न्यायालयात आता आणखी एक याचिका दाखल...
Comment List