Pune News – नवले पुलावर अपघाताचे सत्र सुरूच, कंटनेरची तीन ते चार वाहनांना धडक

Pune News – नवले पुलावर अपघाताचे सत्र सुरूच, कंटनेरची तीन ते चार वाहनांना धडक

गेल्या आठवड्यात नवले पुलावर घडलेली अपघाताची ताजी असतानाच सोमवारी पुन्हा अपघात घडला. नवले पुलावरील तीव्र उतारावर सोमवारी दुपारी कंटनेरने तीन ते चार वाहनांना धडक दिली. आठवडाभरात घडलेल्या दुसऱ्या घटनेने प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नवले पुलावर गुरुवारी भीषण अपघाताची घटना घडली होती. यात आठ जणांना नाहक जीव गमवावा लागला होता. या अपघातानंतर नवले पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. यानंतर सोमवारपासून पुन्हा धीम्या गतीने वाहतूक सुरू करण्यात आली. वाहनांना 30 च्या स्पीडने गाडी चालवणे बंधनकारक करण्यात आले होते. वाहतूक सुरू होताच पहिल्याच दिवशी पुन्हा अपघाताची घटना घडली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

थायरॉईडच्या समस्येत कोणती योगासने फायद्याची ? रामदेव बाबांचा सल्ला काय ? थायरॉईडच्या समस्येत कोणती योगासने फायद्याची ? रामदेव बाबांचा सल्ला काय ?
थायरॉईड पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अधिक होणारा आजार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे महिलांमध्ये होणारे हॉर्मोनल बदल जसे पीरियड्स, प्रेग्नंसी आणि...
दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एक अटक, NIAने दहशतवादी उमरच्या आणखी एका साथीदाराला ठोकल्या बेड्या
Sindhudurg News – कणकवली भाजपाविरुद्ध क्रांतिकारी विचार पक्षामध्ये लढत, नगरपंचायतसाठी 62 जणांचे अर्ज दाखल
Ratnagiri News – नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून शिवानी सावंत-माने यांचा उमेदवारी अर्ज
उमराह यात्रेच्या परतीच्या प्रवासात काळाचा घाला; हैदराबादच्या कुटुंबातील तीन पिढ्यांतील 18 जणांचा मृत्यू
रत्नागिरीच्या राजकारणात 21 वर्षांपासून लबाड लांडगा, उदय सामंतांनी 44 कोटींच्या डांबराचे चलन दाखवावे; बाळ माने यांचे आव्हान
मानव-वन्यजीव संघर्षाचा ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून विचार करा, पीडितांना 10 लाखांचे सानुग्रह अनुदान द्या; सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना निर्देश