तक्रार मागे घे, तरच घरी येईन, तीन वर्षापासून बेपत्ता असलेल्या पतीने पत्नीला घातली अट

तक्रार मागे घे, तरच घरी येईन,  तीन वर्षापासून बेपत्ता असलेल्या पतीने पत्नीला घातली अट

उत्तर प्रदेशात एक अनोखे प्रकरण समोरक आले आहे. तीन वर्षांपासून पत्नीशी भांडून घर सोडून गेलेल्या पतीने पत्नी समोर ठेवली शर्थ. आता पत्नीने पतीला घरी आणण्यासाठी पोलिसांकडे विनंती अर्ज दाखल केला आहे, तिला सात मुली असल्याने ती पतीला घरी बोलावत आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

सुरीर येथील बदनपुर निवासी नसरीन यांनी बुधवारी तीन वर्षापूर्वी पतीविरोधात केलेली तक्रार मागे घेण्यासाठी पोलीस ठाण्यात विनंती अर्ज केला आहे. तीन वर्षापूर्वी पतीसोबत भांडण झाले होते. त्यामुळे संतापलेल्या नसरीनने पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे पती नाराज होऊन घर सोडून निघून गेला होता. आता तो तीन वर्षाने पुन्हा घरी परतला आहे. आता तिला कुठूनतरी तिच्या पतीचा नंबर मिळाला. तिने त्याला फोन लावला आणि त्याच्याविरोधात केलेली तक्रार मागे घेण्यास सांगितली. तसे केल्यानंतरच तो घरी परतणार असे सांगितले. अनेकदा विचारुनही पतीने त्याचा ठावठिकाणा सांगितला नाही.

महिलेच्या म्हणण्यांनुसार, तिला सात मुली आहेत. ज्यामध्ये तिने पतीच्या अनुपस्थितीत दोन मुंलीची लग्नही लावली. तीन वर्षापासून बेपत्ता असलेल्या पतीला घरी बोलावण्यासाठी ती त्याची वाटेल ती अट मान्य करायला तयार आहे. महिलेने बुधवारी सुरीर येथील पोलीस स्थानकात ती तक्रार मागे घेण्यासाठी निवंती अर्ज केला आहे. एसएसआय अमित कुमार यांच्या म्हणण्यांनुसार, एक महिला आपल्या पतीविरोधात केस मागे घेम्यासाठी आली होती. मात्र तिने केस कधी आणि काय केली होती त्याचा तपास सुरु आङे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शुद्ध देशी तुपाच्या दिव्याचे धार्मिक महत्त्वच नाही तर अनेक आरोग्यदायी फायदेही, जाणून आश्चर्य वाटेल शुद्ध देशी तुपाच्या दिव्याचे धार्मिक महत्त्वच नाही तर अनेक आरोग्यदायी फायदेही, जाणून आश्चर्य वाटेल
पूजा करताना, कोणत्याही धार्मिक विधी करताना तसेच सणांच्यादिवशी दिवे निश्चितच लावले जातात. पूजेदरम्यान शुद्ध देशी तुपाच्या दिव्यांचे फार महत्त्व सांगितले...
नॉनवेज,पिझ्झा-बर्गरपेक्षादेखील हा गोड पदार्थ लिव्हरसाठी असतो सर्वात धोकादायक
माजी आमदार मुन्ना शुक्ला यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी; एकाला अटक
ये डर अच्छा है! सोन्याचा स्ट्रॉ हरवल्याचे दुःख नाही; बायकोच्या शिक्षेची भीती वाटते…जाणून घ्या घटना
लक्ष लक्ष दिव्यांनी कोकणची दक्षिण काशी उजळली ! कुणकेश्वर मंदिरात दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
मोठा अनर्थ टळला ! स्फोटानंतर रुळांना नुकसान; गाड्या उशीरा धावल्या
Bihar Election 2025 – तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार; महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत अशोक गहलोत यांची घोषणा