20 वर्षांनंतर हत्येच्या गुह्यातील आरोपीला अटक
On
तब्बल 20 वर्षांपासून फरार असलेल्या खुनाच्या गुह्यातील एका आरोपीला अखेर मलबार हिल पोलिसांनी अटक केली. प्रेमपाल वाल्मीकी असे आरोपीचे नाव असून वर्ष 2006 पासून तो आपला ठावठिकाणा लपवून राहत होता.
नवी दिल्लीतील अर्पेशनगर परिसरात मलबार हिल पोलिसांच्या पथकाने परिसरात पाळत ठेवून स्थानिक रहिवाशांकडून आरोपीची माहिती गोळा केली आणि तांत्रिक बाबींच्या आधारे प्रेमपालला पकडले. वीस वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो लपून राहत होता.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
06 Sep 2025 02:03:33
दुर्वास पाटील याने केलेल्या तिहेरी हत्याकांडचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर यांच्याकडे सपुर्द करण्यात आला आहे.हत्याकांडातील चार आरोपीना ८...
Comment List