मध्य रेल्वेवर लोकल 15 ते 30 मिनिटांनी उशिराने, कारण अस्पष्ट
On
मध्य रेल्वेवर गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
ठाणे स्थानकावरून सीएसएमटीपर्यंत गाड्या तब्बल 15 ते 30 मिनिटांनी धावत आहेत. ठाणे स्थानकावरून जलद गाड्या 15 मिनिटाने उशिराने धावत असल्याची उद्घोषणा होत होती. असे असले तरी गाड्या उशिराने का धावत आहेत याचे कारण कळालेले नाही.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
26 Jul 2025 14:04:06
बेळगावातील भगतसिंग चौक पाटील गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सवाचे मराठी भाषेत फलक लावले होते. ते फलक रात्रीच्या रात्रीत बेळगाव महापालिकेने...
Comment List