माहुलच्या घरांसाठी अटी शिथील करणार

माहुलच्या घरांसाठी अटी शिथील करणार

चेंबूरच्या माहुलमधील प्रकल्पग्रस्तांची घरे पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना स्वस्तात देण्यास पालिका तयार आहे. मात्र, असे असूनही या घरांसाठी 15 मार्चपासून आतापर्यंत कर्मचाऱ्यांकडून केवळ 199 अर्ज आले आहेत. त्यामुळे आता नाईलाजाने या घरांसाठी आणखी काही अटी शिथील करण्याचा विचार पालिका करत आहे.

माहुलमधील प्रकल्पबाधितांची तब्बल 13 हजार घरे अजूनही रिकामे असून ही घरे पालिकेच्या सफाई पालिका कर्मचाऱ्यांना 12 लाख 60 हजार रुपये किमतीत द्यायला पालिका तयार आहे. मात्र, एवढय़ा स्वस्तात घरे उपलब्ध असतानाही आतापर्यंत केवळ 199 अर्ज आले आहेत. कमी प्रतिसादामुळे आता पालिकेकडून मुदत वाढवली जाणार असून काही अटीही शिथील केल्या जाणार आहेत.

n अर्जासाठी मुदत वाढवली जाणार असून कर्मचाऱ्यांना म्युनिसिपल बँकेचे 90 टक्के कर्ज दिले जाणार आहे. त्याचबरोबर तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांनाही संधी दिली जाणार आहे. मुंबईत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही घरांसाठी अर्ज करता येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती
देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत. विवेक फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर...
Pahalgam Terrorist Attack : अजून 15 मिनिट थांबलो असतो तर…पहलगाम हल्ल्याचा तो थरार, नांदेडच्या दाम्पत्याच्या अंगावर आजही काटा
7 वर्ष लहान रणबीर कपूर सोबत ‘प्रेमसंबंध’, अनेक वर्षांनंतर अमीषा म्हणाली, ‘आम्ही दोघांनी एकत्र…’
“तेव्हा संजय दत्तने कुराण भेट दिली होती”; अमीषा पटेलचा खुलासा
पाकिस्तानात आपण कोणाला खूश करतोय? पहलगाम हल्ल्यानंतर जावेद अख्तरांचा रोखठोक सवाल
Deven Bharti – देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर यांच्या जागी नियुक्ती
पहलगाममध्ये 26 जणांचा मृत्यू, सरकारच्या गाफीलपणामुळे हा मानवी संहार; संजय राऊत यांचा घणाघात