नेरुळच्या लोटस तलावाजवळचे अतिक्रमण 15 दिवसांत हटवणार
On
नेरुळ येथील लोटस तलावाजवळील अतिक्रमण हटवल्यानंतर त्या ठिकाणी भराव टाकून पुन्हा अतिक्रमण करण्यात आले आहे. याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी नवी मुंबई पालिकेला जाब विचारला. त्यावर 29 एप्रिलपूर्वी कारवाई करून सदर बेकायदा बांधकामे हटविण्याची हमी प्रशासनाने दिली.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
30 Apr 2025 12:05:38
देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत. विवेक फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर...
Comment List