KKR Vs PBKS – चतुर ‘चहल’ला यान्सनची साथ; कोलकाता 100 च्या आत ढुस्स, पंजाबचा 16 धावांनी विजय

KKR Vs PBKS – चतुर ‘चहल’ला यान्सनची साथ; कोलकाता 100 च्या आत ढुस्स, पंजाबचा 16 धावांनी विजय

पंजाबने दिलेल्या माफक आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाताला युजवेंद्र चहल आणि वेगवान गोलंदाज मार्को यान्सनने आपल्या जाळ्यात चांगलंच अडकवलं. कोलकाताला जिंकण्यासाठी 120 चेंडूंमध्ये 112 धावा धावांची आवश्यकता होती. कोलकाता हा सामना सहज जिंकणार, असे सर्वांनाच वाटत होते. परंतु कोलकाताच्या स्वप्नांवर चहल आणि यान्सनने पाणी फेरलं. चहलने 4 षटकांमध्ये 28 धावा देत 4 गडी तंबुत धाडले. त्याला मार्को यान्सनची चांगली सात मिळाली. त्यानेही 3 विकेट घेत पंजाबचा विजय निश्चित केला. रघुवंशीने इम्पॅक्ट (37 धावा) दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कोलकाताला 100 धावांचा टप्पाही पार करता आला नाही. 15.1 षटकांतच कोलकाताचा संपूर्ण संघ 95 धावांवर बाद झाला आणि पंजाबने 16 धावांनी सामना जिंकला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती
देवेन भारती यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत. विवेक फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर...
Pahalgam Terrorist Attack : अजून 15 मिनिट थांबलो असतो तर…पहलगाम हल्ल्याचा तो थरार, नांदेडच्या दाम्पत्याच्या अंगावर आजही काटा
7 वर्ष लहान रणबीर कपूर सोबत ‘प्रेमसंबंध’, अनेक वर्षांनंतर अमीषा म्हणाली, ‘आम्ही दोघांनी एकत्र…’
“तेव्हा संजय दत्तने कुराण भेट दिली होती”; अमीषा पटेलचा खुलासा
पाकिस्तानात आपण कोणाला खूश करतोय? पहलगाम हल्ल्यानंतर जावेद अख्तरांचा रोखठोक सवाल
Deven Bharti – देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त, विवेक फणसळकर यांच्या जागी नियुक्ती
पहलगाममध्ये 26 जणांचा मृत्यू, सरकारच्या गाफीलपणामुळे हा मानवी संहार; संजय राऊत यांचा घणाघात