Photo – उद्धव ठाकरे यांनी जालन्यातील शेतकऱ्यांशी साधला संवाद
On
मराठवाडा संवाद दौऱ्याच्या चौथ्या दिवशी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात लिंबोणी येथील शेतकऱ्यांशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेतले. आणि नव्या जोमाने लढायचं बळ शेतकऱ्यांना दिलं.

Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
09 Nov 2025 00:05:42
कधी कधी उच्च रक्तदाब ही एक सामान्य गोष्ट असते, परंतु जर ही समस्या कायम राहिली तर तो उच्च रक्तदाबाचा आजार...
Comment List