प्रत्येकाने तीन मुले जन्माला घालावीत! मोहन भागवत यांचे आवाहन
On
‘लोकसंख्या नियंत्रण जितके गरजेचे आहे, तितकेच लोकसंख्या पुरेशी असणेही गरजेचे आहे. कुटुंब व्यवस्था टिकावी, देशाच्या सुरक्षेची चिंता राहू नये यासाठी नागरिकांनी किमान तीन मुले जन्माला घालावीत,’ असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज केले. आरएसएसला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दिल्लीत आयोजित संमेलनाला संबोधित करताना भागवत यांनी हा मुद्दा मांडला.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
12 Sep 2025 14:04:10
श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये एका नव्या कायद्यामुळे एका माजी राष्ट्रपतींना सर्व सरकारी सुविधांना रामराम करावा लागत आहे. माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे...
Comment List