प्रत्येकाने तीन मुले जन्माला घालावीत! मोहन भागवत यांचे आवाहन

प्रत्येकाने तीन मुले जन्माला घालावीत! मोहन भागवत यांचे आवाहन

‘लोकसंख्या नियंत्रण जितके गरजेचे आहे, तितकेच लोकसंख्या पुरेशी असणेही गरजेचे आहे. कुटुंब व्यवस्था टिकावी, देशाच्या सुरक्षेची चिंता राहू नये यासाठी नागरिकांनी किमान तीन मुले जन्माला घालावीत,’ असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज केले. आरएसएसला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दिल्लीत आयोजित संमेलनाला संबोधित करताना भागवत यांनी हा मुद्दा मांडला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

80 वर्षीय माजी राष्ट्रपतींना रिकामा करावा लागला सरकारी बंगला, वाचा नेमकं कारण काय? 80 वर्षीय माजी राष्ट्रपतींना रिकामा करावा लागला सरकारी बंगला, वाचा नेमकं कारण काय?
श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये एका नव्या कायद्यामुळे एका माजी राष्ट्रपतींना सर्व सरकारी सुविधांना रामराम करावा लागत आहे. माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे...
Breaking news – दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी
नाशिकमध्ये शिवसेना, मनसेच्या संयुक्त जनआक्रोश मोर्चाला सुरुवात; मोर्चात संजय राऊत, बाळा नांदगावकर सहभागी
झोपेच्या कमतरतेमुळे ‘हे’ आजार होतात, निरोगी राहण्यासाठी किती तासांची झोप आवश्यक आहे?
छत्तीसगडमध्ये गेल्या 24 तासांत सुरक्षा दलाची मोठी कारवाई, 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान
उत्तराखंडमधील हवामानात सुधारणा झाल्याने केदारनाथ धाम भाविकांनी फुलले
दिल्ली हायकोर्टात बॉम्ब ठेवल्याची धमकी; न्यायाधीश, वकिलांना सुखरूप बाहेर काढलं, बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल