‘मतचोरी’ करून सत्तेत आलेल्या सरकारची ही ‘जमीनचोरी’, पार्थ पवार प्रकरणावर मोदी गप्प का? – राहुल गांधी
पार्थ पवार यांच्या पुण्यातील महाभूखंड घोटाळ्यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विट करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मतचोरी करून सत्तेत आलेल्या सरकारची ही जमीन चोरी असून या प्रकरणावर पंतप्रधान मोदी गप्प का? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.
महाराष्ट्र में ₹1800 करोड़ की सरकारी ज़मीन, जो दलितों के लिए आरक्षित थी, सिर्फ़ ₹300 करोड़ में मंत्री जी के बेटे की कंपनी को बेच दी गई।
ऊपर से स्टाम्प ड्यूटी भी हटा दी गई – मतलब एक तो लूट, और उसपर कानूनी मुहर में भी छूट!
ये है ‘ज़मीन चोरी’, उस सरकार की, जो खुद ‘वोट चोरी’ से… pic.twitter.com/HQeDmNvyYl
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 7, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List