‘मतचोरी’ करून सत्तेत आलेल्या सरकारची ही ‘जमीनचोरी’, पार्थ पवार प्रकरणावर मोदी गप्प का? – राहुल गांधी

‘मतचोरी’ करून सत्तेत आलेल्या सरकारची ही ‘जमीनचोरी’, पार्थ पवार प्रकरणावर मोदी गप्प का? – राहुल गांधी

पार्थ पवार यांच्या पुण्यातील महाभूखंड घोटाळ्यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विट करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मतचोरी करून सत्तेत आलेल्या सरकारची ही जमीन चोरी असून या प्रकरणावर पंतप्रधान मोदी गप्प का? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दोन दिवसांत या दोन सेलिब्रिटींचा कार्डियाक अरेस्टने मृत्यू; कार्डियाक अरेस्ट हार्ट अटॅकपेक्षा धोकादायक असतो? दोन दिवसांत या दोन सेलिब्रिटींचा कार्डियाक अरेस्टने मृत्यू; कार्डियाक अरेस्ट हार्ट अटॅकपेक्षा धोकादायक असतो?
हिंदी चित्रपटसृष्टीने गेल्या काही दिवसांमध्ये अनेक दिग्गज सेलिब्रिटींना गमावलं आहे. दरम्याव या दोन दिवसात आणखी दोन सेलिब्रिटीचे निधन झाले आहे....
पार्थ पवारवर कारवाई करावी आणि अजितदादांनी राजीनामा द्यावा, पुण्यातील जमीन घोटाळाप्रकरणी अंबादास दानवे यांची मागणी
अखेर पुण्यातल्या त्या जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवार यांची माहिती; पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याबाबत मौन
Photo – उद्धव ठाकरे यांचा बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद
आर.डी.सामंत कन्स्ट्रक्शन कंपनीचा ४४ कोटी रूपयांचा डांबर घोटाळा, बाळ माने यांचा खळबळजनक आरोप
मुंबईतली मेट्रो 2A चे भाडं वाढवण्याची शक्यता, केंद्राकडे प्रस्ताव
Mumbai News – दिल्लीनंतर मुंबई विमानतळावर तांत्रिक बिघाड, विमान सेवा विस्कळीत