केमिकलयुक्त पाण्याची लाइन फुटल्यामुळे वाशिष्ठा नदीत मृत माशांचा खच

केमिकलयुक्त पाण्याची लाइन फुटल्यामुळे वाशिष्ठा नदीत मृत माशांचा खच

तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील जलशुद्धीकरण पेंद्राची शुद्ध पाणी वाहून नेणारी जलवाहिनी कोतवली गावाजवळ फुटल्याने वाशिष्ठाr नदीपात्रातील मासे मृत अवस्थेत आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांतून येणारे दूषित पाणी जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केल्यानंतर नदीत सोडले जाते. मात्र, दीपावलीच्या सुट्टीचा गैरफायदा घेत काही कारखान्यांकडून अप्रक्रियायुक्त दूषित पाणी थेट नदीपात्रात सोडल्याचा आरोप होत आहे. या घटनेनंतर एमआयडीसीचे ठेकेदार, डेप्युटी इंजिनीअर आर. जी. पुळकर्णी यांच्या उपस्थितीत 27 ऑक्टोबर रोजी कोतवली ग्रामपंचायत कार्यालयात एक संयुक्त बैठक आयोजित केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;