यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, पिकअप गाडीचा भीषण अपघात; सात जण ठार

यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, पिकअप गाडीचा भीषण अपघात; सात जण ठार

नंदुरबार येथून अस्तंबा ऋषींच्या यात्रेहून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा चांदशैली घाटात भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअपमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दहा जण जखमी झाले असून त्यांच्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखरावर अस्तंबा ऋषी यांच्या यात्रेवरून परतत असताना चांदशैली घाटात वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप गाडी उलटली. हा अपघात इतका भयंकर होता की, सात भाविकांचा मृत्यू झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Pune News – धनत्रयोदशी निमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान Pune News – धनत्रयोदशी निमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस अलंकार परिधान
वसुबारस पासून दीपावली महोत्सवास सुरुवात झाली आहे. दरवर्षी परंपरेप्रमाणे धनत्रयोदशी निमित्त श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक अलंकार परिधान करत...
Mega Block – मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक, मुख्य मार्गावरील रेल्वे सेवा प्रभावित होणार
सत्ताधार्‍यांमध्येच जुंपली; धनंजय मुंडेंनी जीवनात कोणाशी निष्ठा ठेवली? सत्ताधारी आमदार प्रकाश सोळंकेंचा सवाल
बांगलादेशातील ढाका आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग, सर्व विमानांची उड्डाणे रद्द
संसदेजवळील ब्रह्मपुत्रा अपार्टमेंटला भीषण आग, इमारतीत अनेक खासदारांचे निवासस्थान
केंद्र सरकारच्या निर्णयावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चिडल्या, पंतप्रधान मोदींनी पत्र लिहून व्यक्त केल्या भावना
राम मंदिर स्थानकात जन्माला आलेल्या बाळाच्या हृदयात छिद्र, जगण्यासाठी संघर्ष सुरू