पहलगाम हल्ल्यातील पीडित सहा कुटुंबांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
On
पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा मृत्यू झाला होता. मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई म्हणून 50 लाख रुपये दिले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना शिक्षण आणि नोकरीतही सरकार मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. तसेच मृतांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जाईल असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
30 Apr 2025 08:04:34
सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे आता पर्यटनातही बाजी मारणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जिल्ह्याचा शाश्वत पर्यटनविकास आराखडा...
Comment List