रत्नागिरी नगर परिषदेसाठी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही
On
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारापासून सुरुवात झाली आहे. नगर परिषद निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरी नगरपरिषदेत पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १७ नोव्हेंबर आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
10 Nov 2025 22:07:05
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते. हा...
Comment List