असं झालं तर… दिवाळीचा फराळ जास्त असेल तर…
On
- दिवाळीच्या सणात फराळामध्ये करंजी, लाडू, शंकरपाळी, अनारसे, बेसन आणि रव्याचे लाडू, चकली, चिवडा खास बनवले जातात, परंतु कधी कधी हे जास्त प्रमाणात बनवले जाते.
- दिवाळीच्या फराळामध्ये पदार्थ जास्त बनवण्यात आले असतील तर ते वाया जाऊ नये म्हणून काळजी घ्या. फराळ खराब होऊ नये यासाठी हवाबंद डब्यांचा वापर करा.
- वेगवेगळ्या प्रकारचे फराळ एकत्र ठेवू नका. त्यामुळे एका पदार्थाचा वास दुसऱ्याला लागणार नाही आणि तो व्यवस्थित टिकेल. फराळ थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवा.
- जास्त फराळ असल्यास वेळीच कुटुंबीय आणि मित्रांमध्ये वाटून द्या. यामुळे बनवलेला फराळ वाया जाणार नाही आणि इतरांनाही त्याचा आनंद घेता येईल.
- फराळ पॅक करून भेटवस्तू म्हणून वाटू शकता, ज्यामुळे त्यांना फराळाचा आनंद घेता येईल. काही गरीब मुलांनाही फराळ वाटू शकतात. वृद्धाश्रम, संस्थांमध्येही फराळ देऊ शकता.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
21 Oct 2025 08:06:33
>> योगेश जोशी आपल्या संस्कृतीत दिवाळी सणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मीसह गणेशाचे पूजन केले जाते. मात्र, लक्ष्मी...
Comment List