अरविंद केजरीवाल यांना दिलासा, मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

अरविंद केजरीवाल यांना दिलासा, मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हे प्रकरण न्यायव्यवस्थेच्या कक्षेत येत नाही, त्यामुळे यात न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याच्या मागणीची जनहित याचिका सुरजित सिंह यादव यांनी केली होती. या याचिकेवर गुरुवारी उच्च न्यायालयाचे न्यायाधीस मनमोहन आणि न्यायाधीश मनमीत प्रितम सिंह अरोरा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हे असलं भलतं-सलतं दाखवू नकोस..; फ्रीजमध्ये बसल्याने ऐश्वर्या नारकर ट्रोल हे असलं भलतं-सलतं दाखवू नकोस..; फ्रीजमध्ये बसल्याने ऐश्वर्या नारकर ट्रोल
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. एप्रिलनंतर मे महिन्यातही कमाल तापमानात वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. उष्ण वातावरणातून सुटका व्हावी म्हणून उन्हाळ्यात...
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबारप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीकडून मोठा खुलासा
अनन्या पांडे हिच्यासोबत ब्रेकअप, आदित्य राय कपूरच्या आयुष्यात ‘या’ अभिनेत्रीची एंट्री, अखेर ते..
‘हिरामंडी’मधील इंटिमेट सीन शूट करताना सोनाक्षी सिन्हाची आई सेटवर..; अभिनेत्याकडून खुलासा
जेंव्हा उघड्यावर अंघोळ करताना दिसली श्वेता तिवारी, मोठा गोंधळ आणि चाहतेही हैराण, तो..
Priyanka Chaturvedi : ‘आदित्यचे ते फोटो बघा आणि मला खासदारकी द्या’, प्रियंका चतुर्वेदीवर शिवसेनेचा गंभीर आरोप
Priyanka Chaturvedi : ‘प्रियंका चतुर्वेदी तुम्ही डाओसच्या गुलाबी थंडीत काय काय केले हे…’ शीतल म्हात्रेंच प्रत्युत्तर