अति-दारिद्र्यातून मुक्त होणारं केरळ देशातील पहिलं राज्य बनलं, मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची विधानसभेत घोषणा

अति-दारिद्र्यातून मुक्त होणारं केरळ देशातील पहिलं राज्य बनलं, मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची विधानसभेत घोषणा

अति-दारिद्र्यातून मुक्त होणारं केरळ देशातील पहिलं राज्य बनलं आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी शनिवारी विधानसभेत याबाबत औपचारिक घोषणा केली. मात्र विरोधकांनी ही फसवणूक असल्याचे म्हणत सभात्याग केला.

बातमी अपडेट होत आहे…

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रथिने आणि आर्यन समृद्ध असलेली तूर डाळ या लोकांसाठी ठरू शकते धोकादायक प्रथिने आणि आर्यन समृद्ध असलेली तूर डाळ या लोकांसाठी ठरू शकते धोकादायक
प्रत्येक कडधान्य, डाळ आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सर्वांनाच माहित आहे. प्रत्येक घरात डाळ ही बनतच असणार. कारण या...
PoK मध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन थांबवा, हिंदुस्थानने संयुक्त राष्ट्रांमध्ये पुन्हा पाकिस्तानला फटकारले
Mega Block – रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
युक्रेनचा रशियाला मोठा धक्का, मॉस्कोजवळील कोल्टसेव्हॉय पाइपलाइनवर केला हल्ला
‘मानवी बॉम्ब’च्या धमकीनंतर जेद्दाहून हैदराबादला जाणारे इंडिगोचे विमान मुंबईकडे वळवले
Photo – मतचोरीविरोधात महाराष्ट्राचा सत्याचा मोर्चा
कोकणवासियांची यंदा ‘पावसाळी दिवाळी’, मोथाच्या वादळी पावसाने केला भाताचा चोथा