अति-दारिद्र्यातून मुक्त होणारं केरळ देशातील पहिलं राज्य बनलं, मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची विधानसभेत घोषणा
On
अति-दारिद्र्यातून मुक्त होणारं केरळ देशातील पहिलं राज्य बनलं आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी शनिवारी विधानसभेत याबाबत औपचारिक घोषणा केली. मात्र विरोधकांनी ही फसवणूक असल्याचे म्हणत सभात्याग केला.
बातमी अपडेट होत आहे…
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
01 Nov 2025 20:06:29
प्रत्येक कडधान्य, डाळ आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सर्वांनाच माहित आहे. प्रत्येक घरात डाळ ही बनतच असणार. कारण या...
Comment List