<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.newsexpressmarathi.com/tag/19/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>News Express Marathi RSS Feed Generator</generator>
                <title>महाराष्ट्र - News Express Marathi</title>
                <link>https://www.newsexpressmarathi.com/tag/19/rss</link>
                <description>महाराष्ट्र RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>Not a Resignation, a Rescue: Bengaluru Engineer Leaves High-Paying Tech Job to Protect Mental Health</title>
                                    <description><![CDATA[<p>Bengaluru, June 3, 2025 — A young software engineer’s emotional resignation has gone viral, igniting...</p>
<p>The post <a href="https://www.mypunepulse.com/not-a-resignation-a-rescue-bengaluru-engineer-leaves-high-paying-tech-job-to-protect-mental-health/">Not a Resignation, a Rescue: Bengaluru Engineer Leaves High-Paying Tech Job to Protect Mental Health</a> first appeared on <a href="https://www.mypunepulse.com/">PUNE PULSE</a>.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<br /><p>Bengaluru, June 3, 2025 — A young software engineer’s emotional resignation has gone viral, igniting...</p>
<p>The post <a href="https://www.mypunepulse.com/not-a-resignation-a-rescue-bengaluru-engineer-leaves-high-paying-tech-job-to-protect-mental-health/">Not a Resignation, a Rescue: Bengaluru Engineer Leaves High-Paying Tech Job to Protect Mental Health</a> first appeared on <a href="https://www.mypunepulse.com/">PUNE PULSE</a>.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>मुंबई</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/70215/not-a-resignation--a-rescue--bengaluru-engineer-leaves-high-paying-tech-job-to-protect-mental-health</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/70215/not-a-resignation--a-rescue--bengaluru-engineer-leaves-high-paying-tech-job-to-protect-mental-health</guid>
                <pubDate>Wed, 04 Jun 2025 18:43:10 +0530</pubDate>
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>हिंदी भाषेचा मुद्दा पुन्हा तापणार; राज ठाकरेंचं शिक्षण मंत्र्यांना पत्र, काय केली मागणी?</title>
                                    <description><![CDATA[<p>राज्यात पुन्हा एकदा हिंदी भाषेचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र लिहीलं आहे. या पत्रामधून त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत.</p>
<p><strong> राज ठाकरे यांनी पत्रात काय म्हटलं?</strong></p><div></div>

<p>‘प्रति, मा.श्री.दादा भुसे शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य, सस्नेह जय महाराष्ट्र, गेले जवळपास २ महिने महाराष्ट्रात पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणे यावरून सरकारकडून प्रचंड गोंधळ घालणं सुरु आहे. सुरुवातीला पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवणार आणि त्यात हिंदी भाषा ही तिसरी सक्तीची भाषा असेल असं घोषित केलं गेलं. ज्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला, आणि ज्याच्यामुळे जनभावना तयार झाली. ती जनभावना इतकी तीव्र होती</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/70214/hindi-language-issue-punha-tapanar"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2025-06/raj-thackeray-4.jpg" alt=""></a><br /><p>राज्यात पुन्हा एकदा हिंदी भाषेचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र लिहीलं आहे. या पत्रामधून त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत.</p>
<p><strong> राज ठाकरे यांनी पत्रात काय म्हटलं?</strong></p><div></div>

<p>‘प्रति, मा.श्री.दादा भुसे शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य, सस्नेह जय महाराष्ट्र, गेले जवळपास २ महिने महाराष्ट्रात पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणे यावरून सरकारकडून प्रचंड गोंधळ घालणं सुरु आहे. सुरुवातीला पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवणार आणि त्यात हिंदी भाषा ही तिसरी सक्तीची भाषा असेल असं घोषित केलं गेलं. ज्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला, आणि ज्याच्यामुळे जनभावना तयार झाली. ती जनभावना इतकी तीव्र होती की सरकारने तिसऱ्या भाषेसाठी हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही असं घोषित केलं. मुळात हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, देशातील इतर प्रांतातील भाषांसारखी एक भाषा. ती शिकण्याची सक्ती का केली जात होती ? कुठल्यातरी दबावाखाली सरकार घरंगळत का जात होतं हे माहित नाही.</p>
<p>पण मुळात पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा मुलांना का शिकायला लावायच्या हा मुद्दा आहेच. मग त्याबाबत पण आपण घोषणा केलीत की महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील. पण या घोषणेचा लेखी अध्यादेश अजून का आला नाही ? माझ्या महाराष्ट्र सैनिकांची माहिती आहे की आधीच्या तीन भाषा शिकवणे आणि त्यात हिंदीचा समावेश असणे या निर्णयाचा आधार घेऊन, हिंदी भाषेच्या पुस्तक छपाईला केंव्हाच सुरु झाली आहे. आता पुस्तकं छापली आहेत मग पुन्हा आपल्याच निर्णयावर घुमजाव करायचं असं काही करण्याचा सरकारचा काही डाव तर नाही ना ?</p>
<p> </p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="mr" xml:lang="mr">प्रति,<br />
मा.श्री.दादा भुसे<br />
शालेय शिक्षणमंत्री,<br />
महाराष्ट्र राज्य,</p>
<p>सस्नेह जय महाराष्ट्र,</p>
<p>गेले जवळपास २ महिने महाराष्ट्रात पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणे यावरून सरकारकडून प्रचंड गोंधळ घालणं सुरु आहे. सुरुवातीला पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवणार आणि त्यात… <a href="https://t.co/AFXzoPSqOs">pic.twitter.com/AFXzoPSqOs</a></p>
<p>— Raj Thackeray (@RajThackeray) <a href="https://twitter.com/RajThackeray/status/1930208483518857496?ref_src=twsrc%5Etfw">June 4, 2025</a></p></blockquote>
<p></p>
<p>असं काही नसेल असं मी गृहीत धरतो, पण असं काही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आंदोलन उभं करेल त्याला सरकार जबाबदार असेल. देशातील अनेक राज्यांनी इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा आणि हिंदीची सक्ती झुगारून दिली, याला कारण त्या त्या राज्यांची भाषिक अस्मिता. ( मंत्री महोदय आपण आपले सहकारी मंत्रिमंडळ हे देखील जन्माने मराठी आहात , आपण इतर राज्यातील हिंदीला विरोध करणाऱ्या शासनकर्त्यां सारखे कधी वागणार आणि आपल्या भाषेची अस्मिता कधी आणि कशी जोपासणार ? ) त्या इतर राज्यांसारखी तीव्र अस्मिता सरकार पण दाखवेल अशी अपेक्षा. त्यामुळे शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील ( मराठी आणि इंग्रजी ) या निर्णयाचा लेखी आदेश लवकरात लवकर जारी करावा. राज ठाकरे’ असं राज ठाकरे यांनी आपल्या या पत्रामध्ये म्हटलं आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>मुंबई</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/70214/hindi-language-issue-punha-tapanar</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/70214/hindi-language-issue-punha-tapanar</guid>
                <pubDate>Wed, 04 Jun 2025 18:04:56 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-06/raj-thackeray-4.jpg"                         length="60432"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>Bullet Train :  भारताची पहिली बुलेट ट्रेन किती स्पीडने धावणार? ट्रायल सुरु</title>
                                    <description><![CDATA[<dl class="gallery-item"><dt class="gallery-icon landscape"></dt></dl><p>मुंबई-अहमदाबाद दरम्यान अंतर कापण्यासाठी एरवी सात तास लागतात. पण बुलेट ट्रेन हेच अंतर 2 तास 7 मिनिटात कापेल. </p><dl class="gallery-item"><dt class="gallery-icon landscape"><a href="https://www.tv9marathi.com/photo-gallery/mumbai-ahmedabad-bullet-train-trial-begins-its-speed-route-station-name-1417663.html"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-06/bmc.jpg" class="attachment-large size-large wp-post-image" alt="ही बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडोरमध्ये 12 स्टेशन्समधून जाईल. यात ठाणे, विरार, बोइसर, वापी, सूरत  आणि वडोदरा स्टेशन्स आहेत." /></a></dt></dl><p>ही बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडोरमध्ये 12 स्टेशन्समधून जाईल. यात ठाणे, विरार, बोइसर, वापी, सूरत  आणि वडोदरा स्टेशन्स आहेत. </p><dl class="gallery-item"><dt class="gallery-icon landscape"><a href="https://www.tv9marathi.com/photo-gallery/mumbai-ahmedabad-bullet-train-trial-begins-its-speed-route-station-name-1417663.html"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-06/route.jpg" class="attachment-large size-large wp-post-image" alt="जापानची बुलेट ट्रेन आपला स्पीड आणि सुरक्षेसाठी ओळखली जाते. भारताची पहिली बुलेट ट्रेन रेल्वे सुरक्षा आणि विश्वसनीयता या निकषांवर यशस्वी ठरेल." /></a></dt></dl><p>जापानची बुलेट ट्रेन आपला स्पीड आणि सुरक्षेसाठी ओळखली जाते. भारताची पहिली बुलेट ट्रेन रेल्वे सुरक्षा आणि विश्वसनीयता या निकषांवर यशस्वी ठरेल. </p><dl class="gallery-item"><dt class="gallery-icon landscape"><a href="https://www.tv9marathi.com/photo-gallery/mumbai-ahmedabad-bullet-train-trial-begins-its-speed-route-station-name-1417663.html"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-06/speed-1.jpg" class="attachment-large size-large wp-post-image" alt="भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा अधिकतम वेग 320km/h असेल. म्हणजे एका तासात 320 किलोमीटर अंतर कापण्याची या ट्रेनची क्षमता आहे." /></a></dt></dl><p>भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा अधिकतम वेग 320km/h असेल. म्हणजे एका तासात 320 किलोमीटर अंतर कापण्याची या ट्रेनची क्षमता आहे. </p><dl class="gallery-item"><dt class="gallery-icon landscape"><a href="https://www.tv9marathi.com/photo-gallery/mumbai-ahmedabad-bullet-train-trial-begins-its-speed-route-station-name-1417663.html"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-06/train-6.jpg" class="attachment-large size-large wp-post-image" alt="बुलेट ट्रेनचा अधिकतम स्पीड 320 km/h असेल. पण 280 किमी प्रतितास वेगाने ही ट्रेन धावेल असं बोललं जातय. देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 च्या अखेरीस मुंबई-अहमदाबाद कॉरिडोर दरम्यान धावेल असा दावा केला जातोय." /></a></dt></dl><p>बुलेट ट्रेनचा अधिकतम स्पीड 320 km/h असेल. पण 280 किमी प्रतितास वेगाने ही ट्रेन धावेल असं बोललं जातय. देशातील पहिली बुलेट ट्रेन</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/70213/bullet-train--bharatachi-pahili-bullet-train-how-much-speed"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2025-06/special-train.jpg" alt=""></a><br /><dl class="gallery-item"><dt class="gallery-icon landscape"></dt></dl><p>मुंबई-अहमदाबाद दरम्यान अंतर कापण्यासाठी एरवी सात तास लागतात. पण बुलेट ट्रेन हेच अंतर 2 तास 7 मिनिटात कापेल. </p><dl class="gallery-item"><dt class="gallery-icon landscape"><a href="https://www.tv9marathi.com/photo-gallery/mumbai-ahmedabad-bullet-train-trial-begins-its-speed-route-station-name-1417663.html"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-06/bmc.jpg" class="attachment-large size-large wp-post-image" alt="ही बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडोरमध्ये 12 स्टेशन्समधून जाईल. यात ठाणे, विरार, बोइसर, वापी, सूरत  आणि वडोदरा स्टेशन्स आहेत."></img></a></dt></dl><p>ही बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडोरमध्ये 12 स्टेशन्समधून जाईल. यात ठाणे, विरार, बोइसर, वापी, सूरत  आणि वडोदरा स्टेशन्स आहेत. </p><dl class="gallery-item"><dt class="gallery-icon landscape"><a href="https://www.tv9marathi.com/photo-gallery/mumbai-ahmedabad-bullet-train-trial-begins-its-speed-route-station-name-1417663.html"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-06/route.jpg" class="attachment-large size-large wp-post-image" alt="जापानची बुलेट ट्रेन आपला स्पीड आणि सुरक्षेसाठी ओळखली जाते. भारताची पहिली बुलेट ट्रेन रेल्वे सुरक्षा आणि विश्वसनीयता या निकषांवर यशस्वी ठरेल."></img></a></dt></dl><p>जापानची बुलेट ट्रेन आपला स्पीड आणि सुरक्षेसाठी ओळखली जाते. भारताची पहिली बुलेट ट्रेन रेल्वे सुरक्षा आणि विश्वसनीयता या निकषांवर यशस्वी ठरेल. </p><dl class="gallery-item"><dt class="gallery-icon landscape"><a href="https://www.tv9marathi.com/photo-gallery/mumbai-ahmedabad-bullet-train-trial-begins-its-speed-route-station-name-1417663.html"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-06/speed-1.jpg" class="attachment-large size-large wp-post-image" alt="भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा अधिकतम वेग 320km/h असेल. म्हणजे एका तासात 320 किलोमीटर अंतर कापण्याची या ट्रेनची क्षमता आहे."></img></a></dt></dl><p>भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा अधिकतम वेग 320km/h असेल. म्हणजे एका तासात 320 किलोमीटर अंतर कापण्याची या ट्रेनची क्षमता आहे. </p><dl class="gallery-item"><dt class="gallery-icon landscape"><a href="https://www.tv9marathi.com/photo-gallery/mumbai-ahmedabad-bullet-train-trial-begins-its-speed-route-station-name-1417663.html"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-06/train-6.jpg" class="attachment-large size-large wp-post-image" alt="बुलेट ट्रेनचा अधिकतम स्पीड 320 km/h असेल. पण 280 किमी प्रतितास वेगाने ही ट्रेन धावेल असं बोललं जातय. देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 च्या अखेरीस मुंबई-अहमदाबाद कॉरिडोर दरम्यान धावेल असा दावा केला जातोय."></img></a></dt></dl><p>बुलेट ट्रेनचा अधिकतम स्पीड 320 km/h असेल. पण 280 किमी प्रतितास वेगाने ही ट्रेन धावेल असं बोललं जातय. देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 च्या अखेरीस मुंबई-अहमदाबाद कॉरिडोर दरम्यान धावेल असा दावा केला जातोय.   </p>]]></content:encoded>
                
                                                            <category>मुंबई</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/70213/bullet-train--bharatachi-pahili-bullet-train-how-much-speed</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/70213/bullet-train--bharatachi-pahili-bullet-train-how-much-speed</guid>
                <pubDate>Wed, 04 Jun 2025 18:04:53 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-06/special-train.jpg"                         length="162443"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>कोकण रेल्वे मान्सूनसाठी सज्ज, 24 तास निगराणी, रेल्वे कर्मचाऱ्यांकडे सॅटेलाईट फोन</title>
                                    <description><![CDATA[<p>कोकण रेल्वे मान्सूनसाठी सज्ज झाली आहे. मान्सून काळात पावसाने व्हीजीबिल्टी कमी झाल्यास मोटरमनना 40 किमी वेगाने ट्रेन चालविण्याचे आदेश दिले आहेत. यंदा देशातील काही पर्वतरांगात टनेल कोसळुन अपघात घडले आहेत. कोकण रेल्वेला गेल्या दशकभरात सुदैवाने मोठे अपघात घडलेले नाहीत. मान्सूनकाळात तासाभरात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर गाड्यांचे ऑपरेशन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच ट्रेन पुन्हा सुरु होणार आहेत.</p>
<h3>अशी आहे मान्सूनची सज्जता</h3>
<p>कोकणात मान्सूनकाळात काही बिकट प्रसंग आल्यास  ARMVs व्हॅन रत्नागिरी आणि वेरणे येथे सुसज्ज ठेवल्यात आल्या आहेत. मोबाईल नेटवर्कचा प्रोब्लेम मदतीसाठी अडसर ठरु नये म्हणून या ARMVs व्हॅन कर्मचाऱ्यांना त्वरीत संपर्कासाठी सॅटेलाईट फोन</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/70171/konkan-railway-mansunasathi-sajj--24-tas-nigarani--railway-karchayankade-satelite-phone"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2025-06/krcl-monsoon-2025.jpg" alt=""></a><br /><p>कोकण रेल्वे मान्सूनसाठी सज्ज झाली आहे. मान्सून काळात पावसाने व्हीजीबिल्टी कमी झाल्यास मोटरमनना 40 किमी वेगाने ट्रेन चालविण्याचे आदेश दिले आहेत. यंदा देशातील काही पर्वतरांगात टनेल कोसळुन अपघात घडले आहेत. कोकण रेल्वेला गेल्या दशकभरात सुदैवाने मोठे अपघात घडलेले नाहीत. मान्सूनकाळात तासाभरात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर गाड्यांचे ऑपरेशन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच ट्रेन पुन्हा सुरु होणार आहेत.</p>
<h3>अशी आहे मान्सूनची सज्जता</h3>
<p>कोकणात मान्सूनकाळात काही बिकट प्रसंग आल्यास  ARMVs व्हॅन रत्नागिरी आणि वेरणे येथे सुसज्ज ठेवल्यात आल्या आहेत. मोबाईल नेटवर्कचा प्रोब्लेम मदतीसाठी अडसर ठरु नये म्हणून या ARMVs व्हॅन कर्मचाऱ्यांना त्वरीत संपर्कासाठी सॅटेलाईट फोन देण्यात आले आहेत. कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक 15 जून ते 20 ऑक्टोबर 2025 या काळात राबविण्यात येत आहे. या काळात नेहमीच्या वेळापत्रका ऐवजी मान्सून वेळापत्रकाने ट्रेन धावत असतात. सातत्याने जिओ सेफ्टी कामांच्या गुणवत्तेमुळे कोकण रेल्वेचा प्रवास निर्धोकपणे सुरु असतो. पावसाच्या या 4 महिन्याच्या कोकणातील पावसात कोकण रेल्वे सुरळीत धावण्यासाठी 636 प्रशिक्षित कर्मचारी 24 बाय 7 पेट्रोलिंग आणि ट्रॅक मॉनिटरिंगसाठी नेमलेले आहेत.</p><div></div>

<h3> दर एक किलोमीटवर EMC सॉकेट्स</h3>
<p>रेल्वे ट्रॅकवर माती किंवा दरड कोसळणे, झाड कोसळणे, पाण्याची पातळी वाढणे, वादळी हवेचा आणि पावसाचा वेग वाढणे किंवा इतर कोणतीही बाधा आल्यास दर एक किलोमीटवर Emergency Communication (EMC) sockets लावण्यात आले आहेत. लोको पायलट,पेट्रोलिंग कर्मचारी,वॉचमन आणि ट्रॅक मेन्टेनन्स कर्मचाऱ्यांना आणीबाणीच्या वेळी थेट नियंत्रण कक्षात मदत मागण्याची सुविधा EMC सॉकेटमध्ये दिलेली आहे. शिवाय मोटरमन आणि गार्ड्सना स्टेशन मास्तरांशी संपर्क करण्यासाठी वॉकी टॉकी सेट असणार आहेत.</p>
<p>* पर्जन्य पातळी मोजण्यासाठी सेल्फ रेकॉर्डींग रेन गेज मीटर 9 स्थानकांवर ( Mangaon, Chiplun, Ratnagiri, Vilwade, Kankavali, Madgaon, Karwar, Bhatkal and Udupi ) सुसज्ज ठेवण्यात आली आहेत.</p>
<p>* महत्वाच्या नदी पुलांवर फ्लड वार्निंग सिस्टीम बसविण्यात आली आहेत. यात काळी नदी ( माणगांव आणि वीर ), सावित्री नदी पुल ( वीर आणि सापे वामने ) आणि वशिष्टी नदी पुल ( चिपळूण आणि कामाठे ) येथे नदीने धोक्याची पातळी ओलांडताच अधिकाऱ्यांना आपोआप अलर्ट मिळणार आहे.<br />
* वादळी वाऱ्यांचा वेगाची पातळी मोजण्यासाठी चार महत्वाच्या रेल्वे वायाडक्ट आणि रेल्वे पुलांवर Anemometers बसविण्यात आले आहेत. पनवेल मार्ग (रत्नागिरी आणि निवसर दरम्यान), मांडवी पूल ( थिविम आणि करमाळी दरम्यान ), Zuari पूल ( करमाळी आणि वेरणा ) आणि श्रावस्ती पूल (होन्नावुर आणि मानकी दरम्यान).</p>
<h3>Monsoon Patrolling and Surveillance</h3>
<p>* महत्वाच्या आणि संवदेनशील स्पॉटवर प्रशिक्षित अशा 636 पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.</p>
<p>* आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्यासाठी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि वेर्णा येथील बोगद्यांच्या सुरुवातीला बीआरएन (वॅगन) उभ्या केलेल्या आहेत.</p>
<p>* वीर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कुडाळ, वेरणा, कारवार, भटकळ, आणि उडुपी आदी महत्वाच्या 9 लोकेशन्सवर Rail Maintenance Vehicles (RMVs) सुसज्ज ठेवल्या आहेत.</p>
<p>* माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, <a href="https://www.tv9marathi.com/maharashtra/go-to-konkan-now-by-hi-tech-ro-ro-boat-mumbai-to-malvan-is-possible-in-four-hours-1411405.html"><strong>कणकवली</strong></a>, करमाळी, कारवार आणि उडुपी या स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर दुरुस्तीसाठी टॉवर वॅगन तैनात केल्या आहेत.</p>
<p>* अपघात झाल्यास पंधरा मिनिटांत सुसज्ज होईल अशी Accident Relief Train (ART) वेरणा स्थानकात उभी ठेवण्यात आली आहे.</p>
<p> </p>
<p> </p>]]></content:encoded>
                
                                                            <category>मुंबई</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/70171/konkan-railway-mansunasathi-sajj--24-tas-nigarani--railway-karchayankade-satelite-phone</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/70171/konkan-railway-mansunasathi-sajj--24-tas-nigarani--railway-karchayankade-satelite-phone</guid>
                <pubDate>Wed, 04 Jun 2025 08:05:02 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-06/krcl-monsoon-2025.jpg"                         length="166719"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>एअरपोर्टवर एक बॅग उघडताच त्यात 47 विषारी साप; सुरक्षा रक्षकही हादरले</title>
                                    <description><![CDATA[<p>विमानतळावर तपासणीदरम्यान प्रवाशांकडून सोनं आणि इतर महागड्या वस्तू जप्त केल्या जातात हे आपण अनेकदा ऐकतो आणि पाहतो. परंतु मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विचित्र दृश्य पहायला मिळालं. विमानतळावर सीमाशुल्क तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी एका भारतीय प्रवाशाकडून चक्क 47 विषारी साप आणि पाच कासवं जप्त केली आहेत. प्रवाशाकडे इतक्या मोठ्या संख्येने साप पाहून सुरक्षा कर्मचारीही हादरले. हा प्रवासी थायलंडहून भारतात परतला होता. त्याने बँकॉकहून भारतात येण्यासाठी विमानाने प्रवास केला होता. याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली आहे.</p>
<p>मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका भारतीय प्रवाशाकडे 47 विषारी साप आणि पाच कासवं आढळून आली. अधिकाऱ्यांना संबंधित प्रवाशाबद्दल संशय आला होता. त्यानंतर</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/70098/the-airportover-is-a-bug-ughadtach-tyat-47-poisonous-snake"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2025-06/snake.jpg" alt=""></a><br /><p>विमानतळावर तपासणीदरम्यान प्रवाशांकडून सोनं आणि इतर महागड्या वस्तू जप्त केल्या जातात हे आपण अनेकदा ऐकतो आणि पाहतो. परंतु मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विचित्र दृश्य पहायला मिळालं. विमानतळावर सीमाशुल्क तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी एका भारतीय प्रवाशाकडून चक्क 47 विषारी साप आणि पाच कासवं जप्त केली आहेत. प्रवाशाकडे इतक्या मोठ्या संख्येने साप पाहून सुरक्षा कर्मचारीही हादरले. हा प्रवासी थायलंडहून भारतात परतला होता. त्याने बँकॉकहून भारतात येण्यासाठी विमानाने प्रवास केला होता. याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली आहे.</p>
<p>मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका भारतीय प्रवाशाकडे 47 विषारी साप आणि पाच कासवं आढळून आली. अधिकाऱ्यांना संबंधित प्रवाशाबद्दल संशय आला होता. त्यानंतर त्यांनी त्याला थांबवलं आणि त्याच्या बॅगेची तपासणी केली. या तपासणीदरम्यान त्यांना विषारी साप आणि कासवं आढळून आली. RAW (रेस्क्विंक असोसिएशन फॉर वाइल्ड लाइफ वेलफेअर) पथकाने या साप आणि कासवांच्या प्रजाती ओळखण्यास मदत केल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. हे साप आणि कासव वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत पुन्हा त्या देशात परत पाठवले जातील. याप्रकरणी प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जात आहे.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="hi" xml:lang="hi">मुंबई एयरपोर्ट पर थाईलैंड से आए भारतीय यात्री के बैग से 44 इंडोनेशियाई पिट वाइपर, 3 स्पाइडर-टेल्ड हॉर्न्ड वाइपर और 5 एशियाई लीफ कछुए बरामद<a href="https://twitter.com/hashtag/WildlifeSmuggling?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#WildlifeSmuggling</a> <a href="https://twitter.com/hashtag/Mumbai?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#Mumbai</a> <a href="https://twitter.com/hashtag/Airport?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#Airport</a> <a href="https://twitter.com/hashtag/RareSnakes?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#RareSnakes</a> <a href="https://twitter.com/hashtag/AsianLeafTurtle?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#AsianLeafTurtle</a> <a href="https://twitter.com/hashtag/SpiderTailedViper?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#SpiderTailedViper</a> <a href="https://twitter.com/hashtag/CustomsSeizure?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#CustomsSeizure</a> <a href="https://twitter.com/hashtag/Smuggler?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#Smuggler</a> <a href="https://twitter.com/hashtag/AirportSeizure?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#AirportSeizure</a> <a href="https://twitter.com/hashtag/Customs?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#Customs</a> <a href="https://t.co/IaPGdjSkLM">pic.twitter.com/IaPGdjSkLM</a></p>
<p>— iMayankofficial <img src="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-06/1f1ee-1f1f3.png" alt="🇮🇳" class="wp-smiley"></img> (@iMayankIndian_) <a href="https://twitter.com/iMayankIndian_/status/1929400900449194092?ref_src=twsrc%5Etfw">June 2, 2025</a></p></blockquote>
<p></p>
<p>अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशाच्या चेक-इन बॅगमध्ये सापडलेल्या साप आणि कासवांमध्ये तीन स्पायडर टेल्ड हॉर्नड वायपर, पाच एशियन लीफ टर्टल आणि 44 इंडोनेशियन पिट वायपर यांचा समावेश होता. भारतातील विविध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत त्यांना जप्त करण्यात आलं आहे. प्रवाशाने इतक्या संख्येने साप आणि कासव नेमके कुठून आणले, याबाबती माहिती त्यांनी दिली नाही. भारतात संरक्षित किंवा लुप्तप्राय प्रजातींच्या आयातीवर बंदी आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर जप्त केलेल्या सापांचे फोटो शेअर केले आहेत.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>मुंबई</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/70098/the-airportover-is-a-bug-ughadtach-tyat-47-poisonous-snake</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/70098/the-airportover-is-a-bug-ughadtach-tyat-47-poisonous-snake</guid>
                <pubDate>Tue, 03 Jun 2025 12:05:07 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-06/snake.jpg"                         length="113236"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>Military Education : आता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण; शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, काय आहे अपडेट</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>Military Education from First Standard :</strong> राज्यात आता इयत्ता पहिलीपासूनच लष्कराचे बेसिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राष्ट्रभक्तीची भावना लहान वयातच दृढ होण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येत आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राष्ट्र प्रथम ही भावना रुजवण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये एका जाहीर कार्यक्रमात याविषयीची घोषणा केली आहे. माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) स्काऊट गाईड्स हे विद्यार्थ्यांना हे लष्करी प्रशिक्षण देतील. त्यासाठी राज्यातील 2.5 लाख माजी सैनिकांची मदत घेणार असल्याचे भुसे म्हणाले.</p>
<p><strong>काय म्हणाले दादा भुसे?</strong></p>
<p>” इयत्ता पहिलीपासून मूलभूत सैनिक प्रशिक्षण देण्याचा</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/70097/military-education--aadhailipasunch-vidyarthaya-till-teaching"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2025-06/basic-military-training-and-education.jpg" alt=""></a><br /><p><strong>Military Education from First Standard :</strong> राज्यात आता इयत्ता पहिलीपासूनच लष्कराचे बेसिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राष्ट्रभक्तीची भावना लहान वयातच दृढ होण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येत आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राष्ट्र प्रथम ही भावना रुजवण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये एका जाहीर कार्यक्रमात याविषयीची घोषणा केली आहे. माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) स्काऊट गाईड्स हे विद्यार्थ्यांना हे लष्करी प्रशिक्षण देतील. त्यासाठी राज्यातील 2.5 लाख माजी सैनिकांची मदत घेणार असल्याचे भुसे म्हणाले.</p>
<p><strong>काय म्हणाले दादा भुसे?</strong></p>
<p>” इयत्ता पहिलीपासून मूलभूत सैनिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशावर प्रेम करणे, नियमित स्वरुपात शारीरिक व्यायाम करणे आणि शिस्त लगावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल.” अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. तर याविषयीच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे ते म्हणाले.</p>
<p><strong>सिंगापूर दौऱ्यातून संकल्पना</strong></p>
<p>जिल्हा परिषदेच्या 48 शिक्षकांना नुकतेच सिंगापूर या देशाच्या अभ्यास दौऱ्यावर पाठवण्यात आले होते. सिंगापूरमधील शिक्षण व्यवस्थेत राष्ट्र प्रथम ही संकल्पना आढळून आली. त्यामुळे हाच दुवा पकडत राज्यातही राष्ट्र प्रथम ही संकल्पना इयत्ता पहिलीपासूनच राबवण्यात येणार आहे. त्यासाठी इयत्ता पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री भुसे यांनी दिली.</p>
<p><strong>विद्यार्थ्यांसाठी हेल्थकार्ड</strong></p>
<p><a href="https://www.tv9marathi.com/maharashtra/jalgaon/eknath-khadse-blamed-on-minister-girish-mahajan-my-dear-nephew-was-framed-in-a-false-case-and-kept-in-jail-for-7-years-eknath-khadses-bombshell-what-is-the-case-1416723.html">विद्यार्थ्यांच्या</a> आरोग्य तपासणीलाही प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड तयार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती भुसे यांनी दिली. इयत्ता पहिलीपासून मूलभूत सैनिक प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशावर प्रेम करणे, नियमित स्वरुपात शारीरिक व्यायाम करणे आणि शिस्त लगावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल, असे दादा भुसे म्हणाले.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>मुंबई</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/70097/military-education--aadhailipasunch-vidyarthaya-till-teaching</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/70097/military-education--aadhailipasunch-vidyarthaya-till-teaching</guid>
                <pubDate>Tue, 03 Jun 2025 12:05:07 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-06/basic-military-training-and-education.jpg"                         length="242691"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>मुंबईला मुसळधार पाऊस झोडपणार, पुढील २४ तासांसाठी पावसाचा अलर्ट, समुद्रात लाटा उसळणार</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>Mumbai Weather:</strong> मुंबईसह राज्यात मे महिन्यात दमदार पाऊस झाला होता. त्यानंतर राज्यात मान्सूनची वेळेपूर्वीच एन्ट्री झाली होती. परंतु जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली होती. आता मुंबईत पावसाचे आगमन होणार आहे. हवामान विभागाने मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील २४ तासांसाठी पावसाचा अलर्ट दिला आहे. तसेच समुद्रात लाटा उसळणार असल्याचे म्हटले आहे.</p>
<p>मे महिन्याच्या अभूतपूर्व पावसानंतर आता जूनच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईत मान्सून सक्रीय होणार आहे. मान्सून ८ ते ११ जून दरम्यान मुंबईत पूर्णपणे सक्रिय होण्याचा अंदाज आहे. तसेच ३ जून रोजी प्री-मान्सून पावसाचा प्रभाव मुंबईत दिसणार आहे. मुंबई व उपनगरांमध्ये मंगळवारी ढगाळ वातावरण आहे. दमट हवामानामुळे उकाडा वाढला आहे.</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/70085/mumbaila-musadhar-paus-jhodpanar--pudil-24-tasanasathi-pavasacha-alert--samudrat-lata-usanar"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2025-06/mumbai-rains-2.jpg" alt=""></a><br /><p><strong>Mumbai Weather:</strong> मुंबईसह राज्यात मे महिन्यात दमदार पाऊस झाला होता. त्यानंतर राज्यात मान्सूनची वेळेपूर्वीच एन्ट्री झाली होती. परंतु जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली होती. आता मुंबईत पावसाचे आगमन होणार आहे. हवामान विभागाने मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील २४ तासांसाठी पावसाचा अलर्ट दिला आहे. तसेच समुद्रात लाटा उसळणार असल्याचे म्हटले आहे.</p>
<p>मे महिन्याच्या अभूतपूर्व पावसानंतर आता जूनच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईत मान्सून सक्रीय होणार आहे. मान्सून ८ ते ११ जून दरम्यान मुंबईत पूर्णपणे सक्रिय होण्याचा अंदाज आहे. तसेच ३ जून रोजी प्री-मान्सून पावसाचा प्रभाव मुंबईत दिसणार आहे. मुंबई व उपनगरांमध्ये मंगळवारी ढगाळ वातावरण आहे. दमट हवामानामुळे उकाडा वाढला आहे. परंतु मुंबईत पावसाची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी रेनकोट-छत्री सोबत ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आठवड्याभरात मुंबईसह आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण राहणार आहे. दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p lang="mr" dir="ltr" xml:lang="mr">दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये  तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.</p>
<p>तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया<a href="https://t.co/jw7yrf8Es5">https://t.co/jw7yrf8Es5</a> भेट घ्या. <a href="https://t.co/uyZiDLkH1s">pic.twitter.com/uyZiDLkH1s</a></p>
<p>— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) <a href="https://twitter.com/RMC_Mumbai/status/1929462245659930690?ref_src=twsrc%5Etfw">June 2, 2025</a></p></blockquote>
<p></p>
<h3>समुद्रात लाटा उसळणार</h3>
<p>मुंबईच्या समुद्रात आज लाटा उसळणार आहे. समुद्रकिनारी जाणाऱ्यांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. मंगळवारी भरतीच्या वेळी ३.१२ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३°C आणि २६°C च्या आसपास असेल. मुंबईत पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. दादर परिसरात सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे.</p>
<h3>विदर्भात पावसाचा ब्रेक</h3>
<p>नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी विदर्भात येत्या ४ ते ५ दिवस पावसाचा खंड पडणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना पावसाच्या आगमानाची वाट पाहवी लागणार आहे. विदर्भातील तापमानात थोडी वाढ होणार आहे. स्थानिक परिस्थितीमुळे काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. १० जून दरम्यान पश्चिम बंगालच्या उपसागरात बदल होणार आहे. त्यानंतर पाऊस सक्रीय होणार आहे. जून महिन्यात साधारण पाऊस राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>मुंबई</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/70085/mumbaila-musadhar-paus-jhodpanar--pudil-24-tasanasathi-pavasacha-alert--samudrat-lata-usanar</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/70085/mumbaila-musadhar-paus-jhodpanar--pudil-24-tasanasathi-pavasacha-alert--samudrat-lata-usanar</guid>
                <pubDate>Tue, 03 Jun 2025 10:08:18 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-06/mumbai-rains-2.jpg"                         length="61050"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>Mansoon Alert : पेरणीची नको घाई; 9 दिवस अंगाची लाही लाही, जूनमध्ये निघेल घामाटा, या तारेखापासून मान्सूनचा दिलासा</title>
                                    <description><![CDATA[<p>देशातील शेती आणि शेतकरी आजही पावसावर अवलंबून आहे. सिंचनाची सोय नसल्याने कास्तकार या दुष्टचक्राच्या कचाट्यात दरवर्षी भरडल्या जातो. शेती जून ते सप्टेंबर या काळात पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. या तीन महिन्यातील पावसावरच शेतकीचा खटाटोप करावा लागतो. पूर्व मान्सून, अवकाळीने मे महिन्याचा संदर्भ बदलून टाकला. पण मान्सूनची गती मंदावली. त्यामुळे जून महिन्यात उष्णतेचा, दमटपणाचा कहर दिसून येत आहे. हवामान खात्यानुसार, अजून 9 दिवस अंगाची लाही लाही होईल. 16 वर्षानंतर मान्सून त्याच्या नियोजीत वेळेपूर्वी आला. पण आता त्याने थोडा ब्रेक घेतला आहे. तो 11-12 जून रोजी पु्न्हा सक्रिय होण्याची दाट अंदाज आहे. काय आहे मान्सूनची अपडेट?</p>
<p><strong>मान्सून हाच लाईफलाईन</strong></p>
<p>4 ट्रिलियन डॉलरची</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/70084/mansoon-alert--peranichi-nako-ghai"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2025-06/mansoon-alert-rain-weather-update.jpg" alt=""></a><br /><p>देशातील शेती आणि शेतकरी आजही पावसावर अवलंबून आहे. सिंचनाची सोय नसल्याने कास्तकार या दुष्टचक्राच्या कचाट्यात दरवर्षी भरडल्या जातो. शेती जून ते सप्टेंबर या काळात पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. या तीन महिन्यातील पावसावरच शेतकीचा खटाटोप करावा लागतो. पूर्व मान्सून, अवकाळीने मे महिन्याचा संदर्भ बदलून टाकला. पण मान्सूनची गती मंदावली. त्यामुळे जून महिन्यात उष्णतेचा, दमटपणाचा कहर दिसून येत आहे. हवामान खात्यानुसार, अजून 9 दिवस अंगाची लाही लाही होईल. 16 वर्षानंतर मान्सून त्याच्या नियोजीत वेळेपूर्वी आला. पण आता त्याने थोडा ब्रेक घेतला आहे. तो 11-12 जून रोजी पु्न्हा सक्रिय होण्याची दाट अंदाज आहे. काय आहे मान्सूनची अपडेट?</p>
<p><strong>मान्सून हाच लाईफलाईन</strong></p>
<p>4 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असलेल्या भारताची लाईफलाईन मान्सूनच आहे. मान्सून देशाचा 70 टक्के भूभाग व्यापतो. पीकांना, गुरढोरांना, मनुष्याला आणि इतर अनेक घटकांना ‘जीवन’ देतो. त्यांना नवनिर्मितीची आस देतो. सध्या देशात धरण, तलाव आणि नदी, विहिरी, इंधनविहिरी हे पाण्याचे प्रमुख स्त्रोत आहेत. जून ते सप्टेंबर या काळात पडणाऱ्या पाण्यावरच देशाची शेती अवलंबून आहे.</p>
<p><strong>11-12 जून दरम्यान मान्सून पुन्हा सक्रिय</strong></p>
<p>पुणे वेधशाळेनुसार, हवामान खात्यानुसार, मान्सूनची गती गेल्या काही दिवसात मंदावली आहे. यामध्ये 11-12 जून दरम्यान तेजी येईल. उर्वरीत भाग लवकरच मान्सूनमय होईल. पावसाचे आगमन होईल. शेतीच्या कामांना गती येईल. 24 मे रोजी मान्सून केरळ मार्गाने राज्यात लवकर दाखल झाला होता. देशाच्या दक्षिण, उत्तर पश्चिम आणि पश्चिम भागात त्याने हजेरी लावली. पण त्याचा उत्साह टिकला नाही. त्याची गती मंदावली. हवामान खात्यानुसार, पश्चिम बंगालमधून मान्सूनला अजून बळ मिळेल. लवकरच देशभरात मान्सून सक्रिय होईल.</p>
<p><strong>बंगालमधून पावसाचा सांगावा</strong></p>
<p><a href="https://www.tv9marathi.com/trending/baba-vanga-prediction-2025-there-are-many-predictions-but-which-ones-will-come-true-1415729.html">हवामान खात्यानुसार</a>, 11 जून रोजीच्या जवळपास बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठीचे अनुकूल वातावरण तयार होईल. त्यामुळे देशाच्या उत्तरी भागात पावसाचे आगमन होईल. केरळमध्ये 1 जूनपासून मान्सून सक्रिय होऊन तो देशभर प्रवास करतो. त्यामुळे शेतीच्या कामाला वेग येतो. सध्या पावसाने हात दाखवल्याने शेतीची कामे खोळंबली आहे. शेतकर्‍यांनी जोरदार पावसाची प्रतिक्षा करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. नाहीतर दुबार पेरणीच्या कचाट्यात शेतकरी सापडू शकतो.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>मुंबई</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/70084/mansoon-alert--peranichi-nako-ghai</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/70084/mansoon-alert--peranichi-nako-ghai</guid>
                <pubDate>Tue, 03 Jun 2025 10:08:17 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-06/mansoon-alert-rain-weather-update.jpg"                         length="38531"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>शिस्तभंगाच्या कारवाईबाबत राज्य सरकारचा महत्वपूर्ण बदला, आता नवीन पद्धतीचा करणार वापर</title>
                                    <description><![CDATA[<p>राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांवर करण्यात येणाऱ्या शिस्तभंगाच्या कारवाईबाबत सरकाराने महत्वाचा बदल केला आहे. हा बदल शिस्तभंगाच्या कारवाईच्या नोटीसबाबत करण्यात आला आहे. त्यासाठी आता माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस आता ई-मेल, व्हॉट्सअॅपवरही मिळणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने नवीन परिपत्रक काढले आहे.</p>
<p>शिस्तभंगाच्या कारवाईत आता तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. दोषारोप पत्र, चौकशी अहवाल यासारखे कागदपत्रे पूर्वी नोंदणीकृत डाक किंवा प्रत्यक्ष दिली जात होती. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना उत्तर देण्यास वेळ लागत होता. ही पद्धत कायम ठेऊन ई-मेल आणि व्हॉट्सअॅपवर कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवणार आहे. वेळेत पत्रव्यवहार पोहोचत नसल्यामुळे शिस्तभंग कारवाईला उशीर होत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळे</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/70083/permanent-action"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2025-06/mantralaya-1.jpg" alt=""></a><br /><p>राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांवर करण्यात येणाऱ्या शिस्तभंगाच्या कारवाईबाबत सरकाराने महत्वाचा बदल केला आहे. हा बदल शिस्तभंगाच्या कारवाईच्या नोटीसबाबत करण्यात आला आहे. त्यासाठी आता माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस आता ई-मेल, व्हॉट्सअॅपवरही मिळणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने नवीन परिपत्रक काढले आहे.</p>
<p>शिस्तभंगाच्या कारवाईत आता तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. दोषारोप पत्र, चौकशी अहवाल यासारखे कागदपत्रे पूर्वी नोंदणीकृत डाक किंवा प्रत्यक्ष दिली जात होती. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना उत्तर देण्यास वेळ लागत होता. ही पद्धत कायम ठेऊन ई-मेल आणि व्हॉट्सअॅपवर कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवणार आहे. वेळेत पत्रव्यवहार पोहोचत नसल्यामुळे शिस्तभंग कारवाईला उशीर होत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळे हा बदल करण्यात आला.</p>
<h3>ई मेल पाठवणार नोटीस</h3>
<p>सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय ई-मेल आयडीवर नोटीस पाठवण्याचे निर्देश काढले आहे. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वैयक्तिक ई-मेल आणि व्हॉट्सअॅपवर नोटीस देण्यात येणार आहे. नोटीस मिळाल्यावर कर्मचाऱ्यांना पोच देण्याचे बंधन ठेवण्यात आले आहे. कामकाजाचा वेग वाढवण्यासाठी ही नवीन डिजिटल प्रणाली स्वीकारण्यात आली आहे. राज्य शासनाने ३ जून रोजी मार्गदर्शक सूचना जारी करून परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.</p>
<p>राज्य सरकारने घेतला निर्णय महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त आणि अपील) नियम, 1979 आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 अंतर्गत लागू असणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे कामकाजात पारदर्शताही वाढणार नाही. शासनाच्या या निर्णयामुळे शिस्तभंगाच्या कारवाईच्या प्रकरणांना वेग येणार आहे.</p>
<h3>खुल्लर समितीचा अहवाल स्वीकारला</h3>
<p>दरम्यान, राज्य सरकारने मुकेश खुल्लर समितीचा अहवाल स्वीकारला आहे. त्यामुळे सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर होणार आहे. सातव्या वेतन आयोगात अन्याय झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी १ जून पासून मिळणार आहे. परंतु कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळणार नाही. राज्याच्या अर्थ विभागाने यासंदर्भात आदेश काढले आहेत.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>मुंबई</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/70083/permanent-action</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/70083/permanent-action</guid>
                <pubDate>Tue, 03 Jun 2025 10:08:14 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-06/mantralaya-1.jpg"                         length="199069"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नोंदणीच्या मुदतीत वाढ, आता या तारखेपर्यंत नोंदणी करता येणार</title>
                                    <description><![CDATA[<p>दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजात जायचे वेध लागले आहेत. त्यासाठी कॉलेज निवडण्याची प्रक्रिया सुरु आहे. आधी इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 अंतर्गत विद्यार्थी नोंदणीकरीता दि. 26 ते 3 जून 2025 हा कालावधी दिला होता. आता 6 मे 2025 च्या शासन निर्णयात काही सुधारणा करण्यात आली आहे. नव्या निर्णयानुसार इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयातील इन-हाऊस कोट्यातील जागा भरण्यासाठी आवश्यक बदल करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. 31 मे रोजीच्या पत्रान्वये आता  11 वी प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे प्र. शिक्षण संचालक ( माध्यमिक ) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी म्हटले आहे.</p>
<h3>असा</h3>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/70042/11th-online-admission-process"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2025-06/ssc-exam.jpg" alt=""></a><br /><p>दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजात जायचे वेध लागले आहेत. त्यासाठी कॉलेज निवडण्याची प्रक्रिया सुरु आहे. आधी इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 अंतर्गत विद्यार्थी नोंदणीकरीता दि. 26 ते 3 जून 2025 हा कालावधी दिला होता. आता 6 मे 2025 च्या शासन निर्णयात काही सुधारणा करण्यात आली आहे. नव्या निर्णयानुसार इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयातील इन-हाऊस कोट्यातील जागा भरण्यासाठी आवश्यक बदल करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. 31 मे रोजीच्या पत्रान्वये आता  11 वी प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे प्र. शिक्षण संचालक ( माध्यमिक ) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी म्हटले आहे.</p>
<h3>असा झाला कोट्यात बदल पहा</h3>
<p>या पत्रानुसार इन-हाऊस कोट्याअंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना 10 टक्के जागा आरक्षित असतील. मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालय तसेच वरिष्ठ महाविद्यालय संलग्न संस्थांच्या शाळाकरीता एक युनिट ग्राह्य धरण्यात येत आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांकरीता त्याच संस्थेची शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय यासाठी महसूली जिल्ह्यांमध्ये एक यूनिट इन-हाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरण्यात येत आहे.</p>
<h3>इन-हाऊस कोट्यातील पसंतीक्रम बदलता येणार</h3>
<p>या बदलानुसार आता सरकारने संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांच्या संस्थांच्या शाळांचा बदल करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाने केलेल्या बदलाच्या अनुषंगाने इन-हाऊस कोट्यामधील पसंतीक्रम आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना तसेच पालक तसेच विद्यार्थी यांना पुरेसा वेळ मिळावा याकरीता विद्यार्थी नोंदणी अंतिम दिनांक 3 जून ऐवजी आता 5 जून 2025 रोजी दुपारी 2 पर्यंत करण्यात येत असल्याचे सरकारने म्हटले आहे.</p>
<h3>प्रवेशासाठी अधिकृत संकेत स्थळ पाहा-</h3>
<p>इयत्ता 11 वी प्रवेशाकरीता इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी विद्यार्थी नोंदणी https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन शालेय <a href="https://www.tv9marathi.com/knowledge/more-than-10-lakh-students-registered-for-class-11-by-june-1-complaints-will-be-resolved-before-the-final-list-of-the-1st-round-1415969.html"><strong>शिक्षण</strong></a> विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यापुढील वेळापत्रक यापूर्वी प्रकाशित केल्याप्रमाणेच राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.</p>
<h3>2 जूनपर्यंत 10 लाख 85 हजाराहून अधिक नोंदणी</h3>
<p>आज दि. 2 जून 2025 रोजी सायंकाळपर्यंत एकूण 10 लाख 85 हजार 851 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.</p>
<p>पुणे विभाग- 1,87,925</p>
<p>मुंबई विभाग- 2,65,900</p>
<p>कोल्हापूर विभाग- 1,07,012</p>
<p>छत्रपती संभाजीनगर विभाग- 1,00,040</p>
<p>नाशिक विभाग- 1,12,108</p>
<p>नागपूर विभाग- 95,210</p>
<p>अमरावती विभाग- 98,359</p>
<p>लातूर विभाग- 58,586 आणि इतर- 61,712</p>
<p>अधिक माहितीसाठी ई-मेल आयडी – support@mahafyjcadmissions.in अथवा हेल्पलाईन क्रमांक 8530955564 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>मुंबई</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/70042/11th-online-admission-process</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/70042/11th-online-admission-process</guid>
                <pubDate>Mon, 02 Jun 2025 22:05:07 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-06/ssc-exam.jpg"                         length="181799"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>IMD Monsoon Update : राज्यात मान्सूनचा वेग मंदावला, आयएमडीच्या नव्या अंदाजानं धाकधूक वाढली</title>
                                    <description><![CDATA[<p>यंदा मान्सून वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे, सामान्यपणे सात जूनच्या आसपास राज्यात मान्सूनची एन्ट्री होत असते, मात्र यावर्षी 25 मे रोजीच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं. म्हणजेच तब्बल 12 दिवस वेळेपूर्वी मान्सून राज्यात दाखल झाला. मान्सून राज्यात दाखल झाल्यानंतर गेले पाच ते सहा दिवस राज्यात पावसाचा चांगलाच जोर पाहायला मिळाला, अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला, मात्र आता राज्यातील पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून आता मान्सूनबाबत नवा अंदाज वर्तवण्यात आला आहे.</p>
<p><strong>काय आहे नवा अंदाज ?   </strong></p>
<p>महाराष्ट्रात पावसानं उघडीप दिली आहे. मान्सूनच्या वाऱ्याचा जोर कमी झाला आहे, पुढील 5 ते 7 दिवस अशीच परिस्थिती असणार आहे,</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/70025/imd-monsoon-update--rajyaat-mansuncha-veg-mandavala--imdichya-navya-andanam-dhakadhuk-vadhali"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2025-06/monsoon-new-photo.jpg" alt=""></a><br /><p>यंदा मान्सून वेळेआधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे, सामान्यपणे सात जूनच्या आसपास राज्यात मान्सूनची एन्ट्री होत असते, मात्र यावर्षी 25 मे रोजीच मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं. म्हणजेच तब्बल 12 दिवस वेळेपूर्वी मान्सून राज्यात दाखल झाला. मान्सून राज्यात दाखल झाल्यानंतर गेले पाच ते सहा दिवस राज्यात पावसाचा चांगलाच जोर पाहायला मिळाला, अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला, मात्र आता राज्यातील पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून आता मान्सूनबाबत नवा अंदाज वर्तवण्यात आला आहे.</p>
<p><strong>काय आहे नवा अंदाज ?   </strong></p>
<p>महाराष्ट्रात पावसानं उघडीप दिली आहे. मान्सूनच्या वाऱ्याचा जोर कमी झाला आहे, पुढील 5 ते 7 दिवस अशीच परिस्थिती असणार आहे, 10 ते 12 जूनपर्यंत पावसाची उघडीप असणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची कामं हाती घेतली पाहिजेत, असं पुणे हवामान विभागाचे हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप  यांनी म्हटलं आहे.</p>
<p>दरम्यान मागील काही दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसाने सर्वांची चिंता वाढवली होती, यावर्षी वेधशाळेने ज्याप्रमाणे अंदाज वर्तवला आहे, त्याप्रमाणे पाऊस हा जास्त होण्याची शक्यता आहे, राज्याच्या अनेक भागात 108 टक्क्यांहून अधिक पाऊस होईल असा अंदाज आहे. सध्या पीक पेरणीच्या बाबतीत शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असं हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी म्हटलं आहे.</p>
<p><strong>राज्यात सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यता</strong></p>
<p>यंदा देशासह राज्यात मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला आहे, यावर्षी राज्यात पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा अधिक असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे, यंदा देशभरात 108 टक्के इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा पाऊस चांगला असल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र सध्या पेरणीची घाई करू नका, पावसाचा अंदाज घेऊनच पेरणीला सुरुवात करा असा सल्लाही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सध्या राज्यात पाऊस थंडावला आहे, मात्र बारा जूनपासून पुन्हा एकदा पाऊस राज्यात जोर पकडण्याची शक्यता आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>मुंबई</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/70025/imd-monsoon-update--rajyaat-mansuncha-veg-mandavala--imdichya-navya-andanam-dhakadhuk-vadhali</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/70025/imd-monsoon-update--rajyaat-mansuncha-veg-mandavala--imdichya-navya-andanam-dhakadhuk-vadhali</guid>
                <pubDate>Mon, 02 Jun 2025 18:04:41 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-06/monsoon-new-photo.jpg"                         length="117774"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची लॉटरी लागणार? योजनेबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता</title>
                                    <description><![CDATA[<p>ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे  अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र मे महिना संपला तरी अजूनही लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीयेत, तसेच त्याबाबत कोणती घोषणा देखील झालेली नाहीये, मे महिन्याचा हाफ्ता बँक खात्यामध्ये  कधी जमा होणार? याकडे आता लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. दरम्यान मे आणि जून दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रच मिळणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.</p>
<p>दहा जूनला वटपौर्णिमा आहे, वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर लाडक्या</p>...]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/70016/ladki-bahin-yojana--ladkya-bahiniychi-lottery-laganar"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2025-06/ladki-bahin-yojana.jpg" alt=""></a><br /><p>ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे  अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र मे महिना संपला तरी अजूनही लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीयेत, तसेच त्याबाबत कोणती घोषणा देखील झालेली नाहीये, मे महिन्याचा हाफ्ता बँक खात्यामध्ये  कधी जमा होणार? याकडे आता लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. दरम्यान मे आणि जून दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रच मिळणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.</p>
<p>दहा जूनला वटपौर्णिमा आहे, वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचे दीड हजार आणि जून महिन्याचे दीड हजार असे तीन हजार रुपये जमा केले जाऊ शकतात अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये, त्यामुळे मे चा हाफ्ता कधी जमा होणार याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.</p>
<p>दरम्यान विधानसभा निवडणुकीवेळी राज्यात पुन्हा आमची सत्ता आली तर आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत मिळणाऱ्या हाफ्त्यामध्ये वाढ करू, रक्कम 1500 वरून 2100 रुपये करू असं अश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं होतं. महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं, मात्र अजूनही याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये, राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असं अश्वासन या संदर्भात काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार ?  याकडे सर्व राज्याचंं लक्ष लागलं आहे.</p>
<p><strong>त्या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळलं</strong></p>
<p>दरम्यान अर्ज छाणणीदरम्यान ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत, त्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे आता अशा महिलांची नावं या योजनेतून वगळण्यात आली आहेत. तसेच ज्या महिला या योजनेच्या अटींमध्ये बसत नाहीत, अशा महिलांची नावं देखील काही दिवसांपूर्वी वगळण्यात आली होती.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>मुंबई</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/70016/ladki-bahin-yojana--ladkya-bahiniychi-lottery-laganar</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/70016/ladki-bahin-yojana--ladkya-bahiniychi-lottery-laganar</guid>
                <pubDate>Mon, 02 Jun 2025 16:04:57 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2025-06/ladki-bahin-yojana.jpg"                         length="106800"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        