<?xml version="1.0" encoding="utf-8"?>        <rss version="2.0"
            xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
            xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
            xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
            <channel>
                <atom:link href="https://www.newsexpressmarathi.com/category/3/pimpri-chinchwad" rel="self" type="application/rss+xml" />
                <generator>News Express Marathi RSS Feed Generator</generator>
                <title>पिंपरी-चिंचवड - News Express Marathi</title>
                <link>https://www.newsexpressmarathi.com/category/3/rss</link>
                <description>पिंपरी-चिंचवड RSS Feed</description>
                
                            <item>
                <title>‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ उद्योजक भरत गीते यांना ‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण’’ पुरस्कार!</title>
                                    <description><![CDATA[<p>‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार’’ हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण उद्योगविश्वासाठी प्रेरणादायी टप्पा आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/83639/%E2%80%98%E2%80%98aluminum-man-of-india%E2%80%99%E2%80%99-entrepreneur-bharat-geete-gets-%E2%80%98%E2%80%98maharashtra-udyog-bhushan%E2%80%99%E2%80%99-award"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2026-04/663053658_2247503819390802_123906709353600584_n.jpg" alt=""></a><br /><p><strong>पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी : </strong>‘‘महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार’’ हा केवळ वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण उद्योगविश्वासाठी प्रेरणादायी टप्पा आहे. उत्पादन, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञानाच्या बळावर महाराष्ट्र $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असून, या प्रवासात उद्योग क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,’’ असे प्रतिपादन ‘‘ॲल्युमिनिअम मॅन ऑफ इंडिया’’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध उद्योजक भरत गीते यांनी केले.</p>
<p>पिंपरी-चिंचवडमध्ये उद्योग, समाजसेवा आणि प्रेरणादायी कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी एक्सप्रेस मीडिया इंटरप्राईसचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात  के. राहूल यांच्या गायनाने झाली, त्यानंतर गुरुवर्य ॲकॅडेमी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर केली.</p>
<p><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/2026-04/123.jpg" alt="123" width="960" height="634"></img></p>
<p>सोहळ्याचे औपचारिक उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले, त्यानंतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांमध्ये  जेष्ठ अभिनेते व नाम फाऊंडेशनचे संस्थापक मा. मकरंद अनासपुरे, संसदरत्न खासदार मा. श्रीरंग बारणे, महापौर रवी लांडगे, प्रमुख प्रायोजक कुमार लाईफस्पेसेसचे संचालक मा. अमेय जैन आणि उद्योगक्षेत्रातील मा. भरत गीते, महावितरण चे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर, शिवसेनेचे मुख्य सचिव वैभव थोरात, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष कविता अल्हाट, नगरसेविका सुलभा उबाळे, नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांचा समावेश होता. यावेळी उद्योजक भारत गीते यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यांच्या मुलाखतीमध्ये उपस्थित विद्यार्थी, श्रोत्यांना प्रेरणा मिळाली.</p>
<p>सोहळ्यात उद्योगक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल उद्योजक आणि ‘‘ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’’ म्हणून ओळखले जाणारे मा. भरत गीते यांना महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर उर्वरित विशेष पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.</p>
<p>संचालिका मनीषा थोरात-पिसाळ यांनी आपल्या भाषणात संस्थेची ओळख, सामाजिक बांधिलकीसाठी पुरस्काराचे महत्त्व, कुटुंबाचा आधार आणि प्रेरणादायी संदेश यावर भर दिला. त्यांनी सांगितले की, दृढनिश्चय, प्रामाणिकपणा, मेहनत आणि समाजासाठी योगदान हेच खरे यश निर्माण करतात. तसेच उपस्थितांना संदेश दिला की, प्रत्येक अडचणीत धैर्याने सामना करावा आणि मेहनत व विश्वासाने स्वप्न पूर्ण करावेत.</p>
<p>सोहळ्यात रमा-मंगल फाउंडेशनचे संस्थापक संतोष सौंदणकर यांच्यासह  अनेक मान्यवरांचे सहकार्य होते. कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक कुमार लाईफ स्पेसेस, विठ्ठल हॉस्पिटल मोशी, धनश्री हॉस्पिटल, लोटस ग्रुप, रिव्हर नेस्ट, पार्श्व रिॲलिटी, वृंदा लाईफस्पेसेस, सोनिगरा क्रॉप अशा प्रमुख प्रायोजकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी जेष्ठ अभिनेते मा. मकरंद अनासपुरे,  महापौर रवी लांडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर आभार प्रदर्शन मा. संतोष सौंदणकर यांनी केले. सोहळा प्रेरणादायी ठरला आणि समाजातील प्रेरक व्यक्तिमत्त्वांचा योग्य सन्मान करण्यात यश मिळाले.</p>
<p> </p>
<h2><strong>पुरस्कारार्थींची नावे पुढीलप्रमाणे : </strong></h2>
<p>भरतजी गीते (महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्कार), वैभव थोरात (शिक्षणमहर्षी), विठ्ठल हॉस्पिटल, मोशी (महाराष्ट्र धन्वंतरी गौरव पुरस्कार), रविंद्र दत्तात्रय ठिकेकर (यशस्वी उद्योजक पुरस्कार), संदीप बेलसरे (उद्योग नवोन्मेष पुरस्कार), सुनील काकडे (मुख्य अभियंता महावितरण) (कार्यगौरव पुरस्कार), नितीन सूर्यवंशी (कार्यगौरव पुरस्कार), दीपक अशोक माने (सामाजिक कार्यगौरव),  डॉ. जयश्री सुरवसे (द्रोणाचार्य पुरस्कार), ज्योत्स्ना भूषण मावळे (मानसशक्ती पुरस्कार), नवनाथ ढवळे (शिक्षण रत्न पुरस्कार), वंदना चौव्हाण (नारीशक्ती कार्यगौरव), मराठवाडा युवा मंच (सामाजिक कार्यगौरव), समर्थ महिला बहुउद्देशीय (महिला सशक्तीकरण कार्यगौरव), नीता पाडाळे (आदर्श नगरसेविका),  प्रिती बोंडे(उत्कृष्ट व्यक्तिमत्व), केसर ग्रुप (उत्कृष्ट बांधकाम व्यावसायिक), विश्वकल्याण इंग्लिश मिडीयम स्कूल (ज्ञानदीप गौरव पुरस्कार), जाणीव परिवार (मोशी) (सामाजिक कार्यगौरव), आपला परिवार सोशल फाउंडेशन (पर्यावरण संवर्धन कार्यगौरव), शिवयोद्धा ग्रुप (महाराष्ट्र शिवविचार गौरव).</p>
<p> </p>
<blockquote class="format1">"उद्योग म्हणजे फक्त नफा नाही; ते समाजासाठी, लोकांसाठी आणि पुढील पिढीसाठी नवीन संधी निर्माण करण्याचे माध्यम आहे. दृढनिश्चय, प्रामाणिकपणा आणि मेहनत यांवर टिकून राहिल्यास यश आपोआप आपल्यासमोर येते."<br />-<strong> भरत गीते, महाराष्ट्र उद्योग भूषण. </strong></blockquote>
<p> </p>
<blockquote class="format1">"जगण्यासाठी फक्त स्वप्ने पाहणे पुरेसे नाही, ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न, धैर्य आणि समाजाची सेवा आवश्यक आहे. प्रत्येक कृतीत समाजाला काही तरी देण्याचा विचार असावा, मग यश आपोआप पाठलाग करते."<br /><strong>- मकरंद अनासपुरे, ज्येष्ठ अभिनेता.</strong></blockquote>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>पिंपरी-चिंचवड</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/83639/%E2%80%98%E2%80%98aluminum-man-of-india%E2%80%99%E2%80%99-entrepreneur-bharat-geete-gets-%E2%80%98%E2%80%98maharashtra-udyog-bhushan%E2%80%99%E2%80%99-award</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/83639/%E2%80%98%E2%80%98aluminum-man-of-india%E2%80%99%E2%80%99-entrepreneur-bharat-geete-gets-%E2%80%98%E2%80%98maharashtra-udyog-bhushan%E2%80%99%E2%80%99-award</guid>
                <pubDate>Mon, 06 Apr 2026 19:49:08 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2026-04/663053658_2247503819390802_123906709353600584_n.jpg"                         length="366982"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>मोठ्या प्रकल्पांपेक्षा मूलभूत सुविधा सोडविण्यावर भर द्या : खासदार श्रीरंग बारणे </title>
                                    <description><![CDATA[<p>शहरात किती विकास कामे केले, नवीन प्रकल्प राबविले यापेक्षा पाणी, स्वच्छता, आरोग्य, स्वच्छता या मुलभूत सुविधा किती सक्षमपणे दिल्या जातात हे महत्वाचे आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/83638/focus-on-solving-basic-facilities-rather-than-big-projects--mp-shrirang-barne"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2026-04/barne.jpg" alt=""></a><br /><p><strong>पिंपरी- चिंचवड:</strong> शहरात किती विकास कामे केले, नवीन प्रकल्प राबविले यापेक्षा पाणी, स्वच्छता, आरोग्य, स्वच्छता या मुलभूत सुविधा किती सक्षमपणे दिल्या जातात हे महत्वाचे आहे. त्यामुळे मोठ्या प्रकल्पांपेक्षा मुलभूत सुविधा मुबलक प्रमाणात देण्यावर भर द्यावा. नागरिकांना पुरेसे, स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे. रावेत, निघोजे बंधाऱ्यातून उचलण्यात येणारे पाणी अतिशय अशुद्ध आहे. त्यामुळे शिवणेतील बंधाऱ्यातून पाणी उचलण्यात यावे, असे निर्देश शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले.</p>
<p>शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात खासदार बारणे</p>
<p>यांनी सोमवारी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याबरोबर आढावा बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, विक्रांत बगाडे, तृप्ती सांडभोर, मुख्य लेखा आधिकारी प्रविण जैन, उपायुक्त ममता शिंदे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे,  संजय कुलकर्णी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्षण गोफणे, नगररचना उपसंचालक  किशोर गोखले, सह आयुक्त मनोज लोणकर, सह शहर अभियंता बापू गायकवाड, सुनिल भागवानी, मनोज शेटीया, अनिल भालसाकळे, प्रेरणा सिनणकर, वायसीएमचे अधिष्ठता डॉ. राजेंद्र वाबळे, उद्यान अधिकारी महेश गारगोटे, शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे, महापालिका गटनेते विश्वजीत बारणे, नगरसेवक निलेश तरस, नगरसेवक निलेश बारणे, नगरसेविका ऐश्वर्या तरस, बापू कातळे उपस्थित होते.</p>
<p>खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, महापालिकेकडून रावेत बंधाऱ्यातून उचलण्यात येणारे पाणी अतिशय अशुद्ध आहे. देहूरोड, किवळे भागातील नाले नदीला मिळत आहेत. काही सोसायट्यांमधील सांडपाणीही थेटपणे नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे अशुद्ध पाणी होत आहे. महापालिका पवना धरणातू ५५० एमएलडी पाणी उचलते. पाणी उचलणे, शुद्धीकरणाची क्षमता नसल्याने जास्त पाणी उचलणे वाढविण्यात येत नाही. रावेत येथील पाणी अशुद्ध झाल्याने शिवणे बंधाऱ्यातून पाणी उचलण्याबाबत चाचपणी करावी. महापालिकेने तिथे गेट उभारले आहे. त्यामुळे भविष्यात तेथून पाणी उचलावे. अन्यथा सांडपाणी मिश्रित पाणी नागरिकांना मिळेल. आंद्रा धरणातील शंभर एमएलडी पाणी निघोजे बंधाऱ्यातून उचलण्यात येते. हे पाणी रावेतपेक्षा अशुद्ध असल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे शहराला अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. त्यासाठी उपाययोजना कराव्यात. टँकर बंद झाले पाहिजेत. पुरेशा दाबाने आणि स्वच्छ पाणीपुरवठा करावा. सांडपाणी वाहिन्यांची वेळेवर साफसफाई केली जाते. त्यामुळे पाणी साचते. पावसाळ्यापूर्वी सांडपाणी, पावसाळी पाणी वाहिन्या स्वच्छ कराव्यात. अनेक ठिकाणी चेंबर्स घुशीने पोखरले आहेत. १८५ किलोमीटर अंतर ड्रेनेजलाईनमधून पिण्याची पाण्याची पाईपलाईन गेली आहे. त्यामुळे थेट अशुद्ध पाणी नागरिकांना दिले जात आहे. त्यामुळे या पाणी पाईपलाईन बदलणे आवश्यक आहे.</p>
<h4><br /><strong>बांधकाम विभागातील टेबल कमी करा... </strong></h4>
<p>बांधकाम विभागात प्रत्येक टेबलवर दोन टक्के घेतल्याशिवाय फाईल पुढे जात नाही. त्यामुळे टेबल कमी करावेत. बांधकाम परवानगीसाठी एक खिडकी योजना सुरु करावी. त्यामुळे भ्रष्टाचार होणार नाही. बांधकाम विकसक, नागरिकाला तत्काळ परवानगी मिळाली पाहिजे. जो भाग नव्याने विकसित झाला आहे. त्या भागात पाणी, वीज, स्वच्छता या सुविधा देण्याची सूचनाही खासदार बारणे यांनी केली.</p>
<h4><strong>बांधकाम विकसकांकडून उद्याने विकसित करुन घ्या...</strong></h4>
<p>उन्हाळ सुटीत महापालिका शाळांवरील पाणी टाक्या स्वच्छ कराव्यात. स्वच्छतागृहे, परिसर स्वच्छ करावा. मैदानावर ब्लॉक बसविल्याने मुलांचा मातीशी संपर्क कमी केला आहे. मातीशी संपर्क राहू द्यावा. शाळांमध्ये पाणी फिल्टर, जीम करायची असल्यास त्याची यादी द्यावी. सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करुन दिली जाईल. शहरातील उद्यानाची दुरवस्था झाली आहे. एकही गार्डन व्यवस्थिती नाही, लॉन नाही. ठेकेदार राजकीय लोकांशी संबंधित असतात. बांधकाम विकसक चौक विकसित करतात. त्याचप्रमाणे उद्याने विकसित करुन घ्यावीत. देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्यावरच ठेवावी. त्यासाठी विकसकांची तयारी आहे. उद्यानाला महापालिकेचे नाव ठेवावे. त्यासाठी बांधकाम विकसकांची बैठक घ्यावी. त्यांची कामे तत्काळ केली, तर तेही महापालिकेला मदत करतील, असेही ते म्हणाले.</p>
<h4><strong>प्रभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करा... </strong></h4>
<p>प्रभाग स्वतरावरील अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिकांच्या कामांची दखल घेतली जात नाही. त्यासाठी वर्षानुवर्षे प्रभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करावी. लोकप्रतिनिधींबरोबर सर्वसामान्य नागरिकांच्या ऐकले पाहिजे. महापालिका रुग्णालयांमध्ये ३५ टक्के शहराबाहेरील रुग्ण उपचार घेतात. कोणावर उपचार करण्यास विरोध नाही. पण, शहरातील करदात्यालाही दर्जेदार उपचार मिळाले पाहिजेत. खासगी रुग्णालयांना धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानुसार दहा टक्के बेड राखीव ठेवावे लागतात. महापालिका हद्दीत २० रुग्णालये आहेत. हे रुग्णालये शासकीय योजनांचा रुग्णांना फायदा देत नाहीत. त्याचे ऑडीट करण्याची महापालिकेची जबाबदारी आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत किती रुग्णांना लाभ दिला, किती जणांना मोफत उपचार दिले, याची माहिती घ्यावी. गरीब रुग्णांना उपचार दिले जातात का, याची तपासणी करावी. काही रुग्णालये वसुली केंद्र झाली आहेत. रुग्णांची लूट करतात. त्याची तपासणी करावी, असेही ते म्हणाले.</p>
<h4><br /><strong>मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा... </strong></h4>
<p>शहरात मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्यांबरोबर घेऊन श्वानांसाठी संगोपण केंद्र करता येईल का याचा अभ्यास करावा. त्यासाठी उपाययोजना कराव्यात. मोकाट, पाळीव श्वानांना जीपीएस सिस्टीम बसवावी. कोणता श्वान कुठे जातो, कोणाला चावा घेतला आहे त्याची माहिती मिळेल. रेबीज इंजेक्शन द्यावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>पिंपरी-चिंचवड</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/83638/focus-on-solving-basic-facilities-rather-than-big-projects--mp-shrirang-barne</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/83638/focus-on-solving-basic-facilities-rather-than-big-projects--mp-shrirang-barne</guid>
                <pubDate>Mon, 06 Apr 2026 16:57:33 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2026-04/barne.jpg"                         length="169463"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारण्यावर भर : महापौर रवि लांडगे</title>
                                    <description><![CDATA[<p>शहराचा विकास केवळ रस्ते, इमारती आणि पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून, नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारणे तितकेच महत्त्वाचे आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/83637/emphasis-on-building-necessary-public-facilities-for-a-healthy--active-and-happy-lifestyle-of-citizens--mayor-ravi-landge"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2026-04/whatsapp-image-2026-04-06-at-14.01.06.jpeg" alt=""></a><br /><p><strong>पिंपरी :</strong> शहराचा विकास केवळ रस्ते, इमारती आणि पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून, नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारणे तितकेच महत्त्वाचे आहे. मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील हा अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्प स्थानिक युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी उपयुक्त ठरणार असून, परिसराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.</p>
<p><br />पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोशी, बोऱ्हाडेवाडी येथील गट क्र. २३० व २३१ मध्ये विकसित करण्यात येणाऱ्या अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्पाचे भूमिपूजन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.</p>
<p>या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महापालिका विधी समिती सभापती सुजाता बोराटे,माजी महापौर तथा नगरसदस्य राहुल जाधव, निखिल बोऱ्हाडे, नगरसदस्या सारिका बोऱ्हाडे आणि महापालिकेचे कार्यकारी अभियंता विजय जाधव, बाळासाहेब लांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच निलेश बोराटे,आतिश बारणे, शिवाजी बारणे यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.</p>
<p> महापौर रवि लांडगे म्हणाले, मोशी-बोऱ्हाडेवाडी परिसर झपाट्याने विकसित होत असताना येथील नागरिक,युवक-युवती, महिला तसेच लहान मुलांसाठी सुसज्ज सार्वजनिक जागेची आवश्यकता लक्षात घेऊन महापालिकेने हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना केवळ मनोरंजन व विरंगुळ्याचीच नव्हे, तर आरोग्यदायी जीवनशैलीकडे वाटचाल करण्यासाठीही मोठा आधार मिळणार आहे.असेही त्यांनी सांगितले.<br />या अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्पासाठी २ कोटी ७२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून एस.एस. आर्किटेक्टस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी ९ महिन्याची मुदत देण्यात आली आहे.</p>
<h3><strong>....अशा आहेत सोईसुविधा</strong></h3>
<p>या अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्पामध्ये नागरिकांसाठी व्हॉलीबॉल कोर्ट (४८० चौ.मी.), योगा कोर्ट (१६० चौ.मी., बॅडमिंटन कोर्ट (३५० चौ.मी.), सॅन्ड पिट (जंगल जिम) (१०० चौ.मी., बहुउद्देशीय मैदान (१५५० चौ.मी.), अम्पिथिएटर, पादचारी मार्ग , बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह आणि पार्किंग यांसारख्या विविध आधुनिक व उपयुक्त सुविधा विकसित करण्यात येणार आहेत त्यामुळे हा प्रकल्प सर्व वयोगटातील नागरिकांसाठी आकर्षणाचे व उपयुक्ततेचे केंद्र ठरणार आहे. स्थानिक तरुणांना खेळ आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याने त्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच महिलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सुसज्ज सार्वजनिक परिसर उपल</p>
<p>ब्ध होणार असल्याने सामाजिक संवाद, आरोग्यवर्धन आणि सकारात्मक वातावरण निर्मितीस चालना मिळणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसराचा केवळ भौतिक विकास होणार नसून, आरोग्य, क्रीडा, सामाजिक एकात्मता आणि जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुविधा, आनंद आणि सक्रियता वाढविणारा हा प्रकल्प मोशी-बोऱ्हाडेवाडी परिसरासाठी विकासाचा नवा टप्पा ठरणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>पिंपरी-चिंचवड</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/83637/emphasis-on-building-necessary-public-facilities-for-a-healthy--active-and-happy-lifestyle-of-citizens--mayor-ravi-landge</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/83637/emphasis-on-building-necessary-public-facilities-for-a-healthy--active-and-happy-lifestyle-of-citizens--mayor-ravi-landge</guid>
                <pubDate>Mon, 06 Apr 2026 14:25:13 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2026-04/whatsapp-image-2026-04-06-at-14.01.06.jpeg"                         length="96289"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>पिंपरी-चिंचवडमध्ये उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे १००० वृक्षांचे वाटप</title>
                                    <description><![CDATA[<p><strong>चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने पर्यावरणपूरक असा अभिनव व समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पिंपळे सौदागर परिसरात नागरिकांना १००० वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले.</strong></p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/83636/unnati-social-foundation-distributes-1000-trees-in-pimpri-chinchwad"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2026-04/img-20260406-wa0009.jpg" alt=""></a><br /><p><strong>पिंपरी :   </strong>चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने पर्यावरणपूरक असा अभिनव व समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत पिंपळे सौदागर परिसरात नागरिकांना १००० वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले.</p>
<div>वाढदिवसाचे औचित्य साधत समाजासाठी काहीतरी सकारात्मक व शाश्वत योगदान देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमातून “एक व्यक्ती – एक वृक्ष” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात आली. वाढत्या
<img src="https://www.newsexpressmarathi.com/media/2026-04/img-20260406-wa0009.jpg" alt="IMG-20260406-WA0009" width="1599" height="916"></img>
PCMC

नागरीकरणामुळे कमी होत चाललेले हरित क्षेत्र लक्षात घेता पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित करण्यात आली. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.</div>
<div> </div>
<div>या उपक्रमाबाबत प्रतिक्रिया देताना उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे म्हणाले की, “आमदार शंकर भाऊ जगताप हे केवळ लोकप्रतिनिधी नसून जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी सातत्याने झटणारे कार्यसम्राट आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीत समाजहिताला नेहमीच प्राधान्य असते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वृक्ष वाटपासारखा उपक्रम राबवून त्यांच्या कार्याला साजेसा आणि समाजासाठी उपयुक्त संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. आज लावलेला प्रत्येक वृक्ष हा भविष्यातील पर्यावरणाचा मजबूत पाया ठरेल.”</div>
<div> </div>
<div>
<div>तसेच उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका डॉ. कुंदा संजय भिसे यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की, “आमदार शंकर जगताप यांची काम करण्याची धडाडी, जनसंपर्क आणि विकासाभिमुख दृष्टी ही खरोखर प्रेरणादायी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांना गती मिळाली आहे. त्यांच्याच प्रेरणेतून आम्ही हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविला. शहराचा विकास करताना पर्यावरणाचे संतुलन राखणे ही काळाची गरज आहे, आणि अशा उपक्रमांमधून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”</div>
<div> </div>
<div>या उपक्रमाद्वारे आमदार शंकर जगताप यांना ‘निसर्ग आरोग्यदायी शुभेच्छा’ देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश व्यापक स्वरूपात समाजात पोहोचविण्यात आला. सदर उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, पर्यावरण रक्षणाच्या दिशेने उचललेले हे पाऊल समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.</div>
<div> </div>
<div>याप्रसंगी उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे, उन्नती फाउंडेशन सभासद, ऑल सिनियर सिटीझन असोसिएशन, लिनियर गार्डन जेष्ठ नागरिक संघ, आनंद हास्य क्लब, विठाई वाचनालय, यांच्यासह पिंपळे सौदागर , रहाटणी मधील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक व मोठ्या संख्येने उपस्थित होते.</div>
</div>]]></content:encoded>
                
                                                            <category>पिंपरी-चिंचवड</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/83636/unnati-social-foundation-distributes-1000-trees-in-pimpri-chinchwad</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/83636/unnati-social-foundation-distributes-1000-trees-in-pimpri-chinchwad</guid>
                <pubDate>Mon, 06 Apr 2026 12:20:04 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2026-04/img-20260406-wa0009.jpg"                         length="302922"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>राजकारण: आज तिघांचाच शपथविधी; नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार! </title>
                                    <description><![CDATA[<p>महायुती सरकारचा महाशपथविधी (Maharashtra CM Oath Ceremony) सोहळा आज गुरुवारी आझाद मैदानावर होणार असला तरी या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचाच शपथविधी होणार आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/50474/politics--swearing-in-ceremony-of-only-three-today--cabinet-expansion-before-nagpur-session"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-12/maharashtra-politics-swearing-in-ceremony-of-only-three-today;-cabinet-expansion-before-nagpur-session.jpg" alt=""></a><br /><div class="arr--story-page-card-wrapper">
<div class="arr--element-container story-element-card-m_element-container__1ZeJL story-element-card-m_dark__1AX15">
<div class="arrow-component arr--text-element text-m_textElement__e3QEt text-m_dark__1TC18">
<p><strong>मुंबई । विशेष प्रतिनिधी </strong></p>
<p>महायुती सरकारचा महाशपथविधी (Maharashtra CM Oath Ceremony) सोहळा आज गुरुवारी आझाद मैदानावर होणार असला तरी या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचाच शपथविधी होणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे हे भाजप पक्षश्रेष्ठी, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षातील आमदारांच्या आग्रहानंतर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास राजी झाले आहेत. मात्र, खाते वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. हा तिढा सुटल्यानंतर आठ- दहा दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे.</p>
</div>
</div>
</div>
<div class="arr--story-page-card-wrapper">
<div class="arr--element-container story-element-card-m_element-container__1ZeJL story-element-card-m_dark__1AX15">
<div class="arrow-component arr--text-element text-m_textElement__e3QEt text-m_dark__1TC18">
<p>महायुती सरकारचा शपथविधी आज सायंकाळी साडेपाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. ते आता राज्याचे २१ वे मुख्यमंत्री असतील. तर अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात असतील की नाही हा संभ्रम दूर झाला आहे. शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार झाले आहेत. त्यामुळे भाजपचा जीव भांड्यात पडला आहे.</p>
</div>
</div>
</div>
<div class="arr--story-page-card-wrapper">
<div class="arr--element-container story-element-card-m_element-container__1ZeJL story-element-card-m_dark__1AX15">
<div class="arrow-component arr--text-element text-m_textElement__e3QEt text-m_dark__1TC18">
<p>दरम्यान, याच सोहळ्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही प्रमुख मंत्र्यांचा शपथविधी होईल, अशी चर्चा होती. मात्र खाते वाटपाचा तिढा मिटला नसल्याने आज केवळ तिघांचाच शपथविधी होणार आहे. तर आज केवळ तिघांचा शपथविधी होईल. अन्य मंत्र्यांचा शपथविधी हा नागपूर अधिवेशनापूर्वी होईल.</p>
</div>
</div>
</div>
<div class="arr--story-page-card-wrapper">
<div class="arr--element-container story-element-card-m_element-container__1ZeJL story-element-card-m_dark__1AX15">
<div class="content-style story-element-card-m_dark__1AX15">
<div>
<div class="story-element story-element-title">
<h2>खातेवाटपाचा पेच सुटेना</h2>
</div>
</div>
</div>
</div>
<div class="arr--element-container story-element-card-m_element-container__1ZeJL story-element-card-m_dark__1AX15">
<div class="arrow-component arr--text-element text-m_textElement__e3QEt text-m_dark__1TC18">
<p>एकनाथ शिंदे यांनी गृह खात्यावर केलेला दावा भाजपाला अमान्य आहे. त्यातच आता अजित पवारांना वित्त विभाग देण्यास शिवसेनेचा विरोध आहे. महत्वाच्या सर्व फायली वित्त विभागाकडे जातात. आता शिंदे उपमुख्यमंत्री होणार असल्याने शिवसेना आमदारांना अजित पवारांकडून फायली अडविल्या जाण्याची भीती वाटत आहे. अजित पवारांना वित्त खाते देण्यापेक्षा हे खाते भाजपने स्वतःकडे ठेवावे, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.</p>
</div>
</div>
</div>
<div class="arr--story-page-card-wrapper">
<div class="arr--element-container story-element-card-m_element-container__1ZeJL story-element-card-m_dark__1AX15">
<div class="content-style story-element-card-m_dark__1AX15">
<div>
<div class="story-element story-element-title">
<h2>लाडक्या बहिणींना 'देवाभाऊ' देणार खुशखबर</h2>
</div>
</div>
</div>
</div>
<div class="arr--element-container story-element-card-m_element-container__1ZeJL story-element-card-m_dark__1AX15">
<div class="arrow-component arr--text-element text-m_textElement__e3QEt text-m_dark__1TC18">
<p>मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रालयामध्ये येतील. त्यावेळी या तिघांची मंत्रिमंडळ बैठक पार पडेल. या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत देवाभाऊ लाडक्या बहिणींना आणखी एक खुशखबर देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. लाडक्या बहिणींनी मतांचा वर्षाव केल्याने महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी योजना आणत त्यांना दरमहा दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात महायुतीने सरकार आल्यास लाडक्या बहिणींना दीड हजार ऐवजी २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. फडणवीस पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करून आपणच या लाडक्या बहिणींचे देवाभाऊ असल्याचे संकेत देणार आहेत.</p>
<img src="https://www.newsexpressmarathi.com/media/c600x300/2024-12/maharashtra-politics-swearing-in-ceremony-of-only-three-today;-cabinet-expansion-before-nagpur-session.jpg" alt="Maharashtra Politics Swearing-in ceremony of only three today; Cabinet expansion before Nagpur session" width="600" height="300"></img>
Politics: Swearing-in ceremony of only three today; Cabinet expansion before Nagpur session!

<p> </p>
</div>
</div>
</div>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>मुंबई</category>
                                            <category>पिंपरी-चिंचवड</category>
                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/50474/politics--swearing-in-ceremony-of-only-three-today--cabinet-expansion-before-nagpur-session</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/50474/politics--swearing-in-ceremony-of-only-three-today--cabinet-expansion-before-nagpur-session</guid>
                <pubDate>Thu, 05 Dec 2024 14:00:24 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-12/maharashtra-politics-swearing-in-ceremony-of-only-three-today%3B-cabinet-expansion-before-nagpur-session.jpg"                         length="211900"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचा जोर कायम, शिवाजी आढळरावांना मताधिक्य देण्याचा संकल्प</title>
                                    <description><![CDATA[<p>लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या वतीने भोसरी विधानसभा मतदार संघात “जनसंवाद” बैठकांचा धडाका सुरु आहे. भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावतीने भोसरी विधानसभा मतदारसंघातील विविध सोसायटी, वस्ती, गावठाण भागांमध्ये चौकाचौकात जनसंवाद बैठका घेण्यात येत असून नागरिकांचा या जनसंवाद मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद  मिळत आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/12761/in-shirur-lok-sabha-constituency--maha-uti-s-strength-continues--resolve-to-give-majority-vote-to-shivaji-athdar-rao"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-05/whatsapp-image-2024-05-03-at-7.48.51-pm.jpeg" alt=""></a><br /><p><strong>पिंपरी : </strong>लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या वतीने भोसरी विधानसभा मतदार संघात “जनसंवाद” बैठकांचा धडाका सुरु आहे. भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावतीने भोसरी विधानसभा मतदारसंघातील विविध सोसायटी, वस्ती, गावठाण भागांमध्ये चौकाचौकात जनसंवाद बैठका घेण्यात येत असून नागरिकांचा या जनसंवाद मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद  मिळत आहे.</p>
<p>शिरूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी- आरपीआय व घटक पक्ष महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील मैदानात आहेत. महायुतीच्या वतीने आढळराव पाटील यांचा प्रचाराचा जोर भोसरी मतदारसंघात कायम आहे.  आमदार महेश लांडगे यांनी आढळराव पाटील यांना 1 लाख मतांची आघाडी मिळवून देण्याचा संकल्प केला असून, ठिकठिकाणी जनसंवाद बैठका घेण्यात येत आहेत. याद्वारे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे केंद्र सरकार आणि देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने घेतलेली महत्त्वकांक्षी निर्णय, कल्याणकारी योजना आणि विकास प्रकल्प याबाबत तळागाळातील नागरिकांपर्यंत जनजागृती करण्यात येत आहे.</p>
<p>जनसंवाद मोहिमेबद्दल बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले,  ‘जनसंवाद..च्या माध्यमातून भाजप- शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीय व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन आम्ही करत आहोत. या निवडणुकीत मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास ठेवतील आणि भारत एक बलशाली राष्ट्र उभारणीच्या कार्यात योगदान करतील, असा विश्वास आहे. जनसंवाद बैठकांना नागरिकांकडुन मोठा प्रतिसाद मिळत असून आढळराव पाटील यांना भोसरी विधानसभेतून मताधिक्य मिळवून देण्याचा आमचा संकल्प आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पिंपरी-चिंचवड</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/12761/in-shirur-lok-sabha-constituency--maha-uti-s-strength-continues--resolve-to-give-majority-vote-to-shivaji-athdar-rao</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/12761/in-shirur-lok-sabha-constituency--maha-uti-s-strength-continues--resolve-to-give-majority-vote-to-shivaji-athdar-rao</guid>
                <pubDate>Sat, 04 May 2024 13:23:36 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-05/whatsapp-image-2024-05-03-at-7.48.51-pm.jpeg"                         length="86898"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>अभिनेता अमोल कोल्हे हे स्क्रिप्ट प्रमाणे बोलतात : शिवाजीराव आढळराव पाटील</title>
                                    <description><![CDATA[<p>सर्वात प्रतिष्ठेची लढत होऊ पाहत असलेल्या शिरूरच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे पुन्हा एकदा निवडणुकीत आमनेसामने आले आहेत. दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार जोरदार सुरू केला आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/11119/shivajirao-adharao-patil--amol-kolhe--shirur-lok-sabha-election--pune"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-04/whatsapp-image-2024-04-17-at-10.03.32-am.jpeg" alt=""></a><br /><p><strong>पिंपरी : </strong>सर्वात प्रतिष्ठेची लढत होऊ पाहत असलेल्या शिरूरच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे पुन्हा एकदा निवडणुकीत आमनेसामने आले आहेत. दोन्ही उमेदवारांनी आपला प्रचार जोरदार सुरू केला आहे. मात्र याच दरम्यान आता दोन्ही उमेदवार एकमेकांवर जोरदार टिका टिप्पणी करतांना दिसत आहेत. यातच आढळरावांनी कोल्हेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.</p>
<p>काल शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भोसरी मतदारसंघात आपला प्रचार केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना आढळरावांनी कोल्हेंवर कडाडून टिका केली. अमोल कोल्हे यांच्यामध्येच मीपणा ठासून भरला आहे. त्यामुळेच ते अजिते पवारांसह इतरांवर टिका करीत सुटले आहेत. असा पलटवार आढळरावांनी कोल्हेंवर केलाय. अमोल कोल्हे सध्या महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टिका करतांना दिसत आहेत. त्यावर आढळरावांनी प्रत्युत्तर दिलंय. </p>
<p>दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की,  मी कधी थांबायचं हा माझा प्रश्न आहे. मी थांबू नये असा अमोल कोल्हेंचा आग्रह असेल तर आणखी चार निवडणूक लढवतो, असा टोला आढळराव यांनी लगावला.  अमोल कोल्हे हेच माझ्या बोलण्यावरून भावनिक झाले असतील तर मी पुन्हा लढेन. अमोल कोल्हे हे स्क्रिप्ट प्रमाणे बोलतात. त्यांना कोण लिहून देतं हे मात्र मला माहीत नाही. अमोल कोल्हेंमध्ये ‘मी’ पणा ठासून भरला आहे. अजित पवारांवर टीका, इतरांवर टीका असं त्यांचं काम सुरू आहे. हा त्यांचा ‘मी’ पणा आहे. हे निवडणूक हातातून निसटल्याचं चिन्ह आहे, असं शिवाजी आढळराव पाटील म्हणाले आहेत.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>पिंपरी-चिंचवड</category>
                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/11119/shivajirao-adharao-patil--amol-kolhe--shirur-lok-sabha-election--pune</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/11119/shivajirao-adharao-patil--amol-kolhe--shirur-lok-sabha-election--pune</guid>
                <pubDate>Mon, 22 Apr 2024 00:04:49 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-04/whatsapp-image-2024-04-17-at-10.03.32-am.jpeg"                         length="53860"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>महायुतीच्या आढळराव पाटलांचे वाघोलीकरांकडून जोरदार जंगी स्वागत..नागरिकांकडून मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद! </title>
                                    <description><![CDATA[<p>लोकसभा निवडणुक प्रक्रियेला सुरूवात झाली असून जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तसतसा प्रचाराला देखील वेग लागला आहे. उमेदवारांकडून प्रत्यक्ष गाठीभेठी आणि पदयात्रेवर भर दिला जात आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/11118/mahayuti-s-adharao-patal-received-a-warm-welcome-from-the-people-of-wagholi---citizens-are-getting-a-spontaneous-response"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-04/123.jpg" alt=""></a><br /><p><strong>वाघोली : </strong>लोकसभा निवडणुक प्रक्रियेला सुरूवात झाली असून जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तसतसा प्रचाराला देखील वेग लागला आहे. उमेदवारांकडून प्रत्यक्ष गाठीभेठी आणि पदयात्रेवर भर दिला जात आहे. शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी शुक्रवारी हडपसर विधानसभा मतदार संघाचा दौरा केल्यानंतर आज वाघोली – शिरूर  विधानसभा मतदार संघातील वाघोली परिसरात दौरा केला.</p>
<p>वाघोलीतील वाघेश्वर स्पोर्ट्स क्लब येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी आजच्या दौऱ्याची सुरुवात केली. त्यानंतर ड्रीम संकल्प सोसायटी येथे जावून स्थानिकांशी संवाद साधत, समस्त माता-भगिनींकडून व ज्येष्ठांकडून महायुतीच्या विजयासाठी आशिर्वाद घेतले.</p>
<p>लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त केसनंद फाटा येथे जावून वाघोलीचे उपसरपंच मारुती भगवंत गाडे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी बीजेएस महाविद्यालयासमोर राष्ट्रवादी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करत शिवाजीराव अढळराव पाटील यांचे उत्साहात स्वागत केले. यावेळी कार्यअहवाल वाटपादरम्यान, ”घड्याळ तेच, वेळ नवी” अशी घोषणा करत उपस्थित समस्त पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांना प्रचंड बहूमातांनी, महायुतीला विजयी करण्याचा निर्धार केला.</p>
<p>त्यानंतर ऑक्सीव्हॅली-२, नियती वेलान सोसायटी येथील रहिवाश्यांची भेट घेतली. स्थानिकांशी संवाद साधत असता, येथील  पाण्याची समस्या, ड्रेनेजची समस्या व इतर समस्यांवर चर्चा करत, त्यांचे निवारण करण्याचे आश्वासन देखील अढळराव पाटलांनी त्यांना दिले.</p>
<p>यावेळी पुणे जिल्हापरिषद माजी अध्यक्ष प्रदिप कंद, स्वीकृत नगरसेवक शांताराम बापू कटके, भाजपा हवेली तालुकाध्यक्ष श्याम गावडे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी उमेश उंद्रे, उपाध्यक्ष भाजपा पुणे दादासाहेब सातव, युवा जिल्हा प्रमुख पुणे गणेश सातव पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप सातव, युवा सेना शहर प्रमुख वाघोली यश सातव, युवा सेना मंगेश सातव, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब सातव, पुणे जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस योगिता सातव, सोशल मीडिया अध्यक्ष अश्विनी पांडे, जिल्हा सचिव भाजप मोहन  शिंदे, महिला मोर्चा वाघोली अध्यक्ष विद्या पाटील आदी उपस्थित होते.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>पिंपरी-चिंचवड</category>
                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/11118/mahayuti-s-adharao-patal-received-a-warm-welcome-from-the-people-of-wagholi---citizens-are-getting-a-spontaneous-response</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/11118/mahayuti-s-adharao-patal-received-a-warm-welcome-from-the-people-of-wagholi---citizens-are-getting-a-spontaneous-response</guid>
                <pubDate>Sun, 21 Apr 2024 23:52:32 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-04/123.jpg"                         length="107329"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बारणे सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज</title>
                                    <description><![CDATA[<p>मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे सोमवारी (22 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानिमित्ताने महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/10965/barne-will-fill-the-nomination-form-on-monday-in-the-presence-of-the-chief-minister"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-04/untitled-design-(40).jpg" alt=""></a><br /><p><strong>चिंचवड :</strong> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे सोमवारी (22 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानिमित्ताने महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.</p>
<p>खासदार बारणे हे सोमवारी सकाळी 10 वाजता आकुर्डी खंडोबा माळ येथून भव्य मिरवणुकीने पीएमआरडीए कार्यालयापर्यंत जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्यासह महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांना त्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. आमदार प्रशांत ठाकूर, अण्णा बनसोडे, सुनील शेळके, अश्विनी जगताप, महेंद्र थोरवे, महेश बालदी, उमा खापरे यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. </p>
<p>उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. चिंचवड, पिंपरी, मावळ, कर्जत-खालापूर, पनवेल व उरण या सहाही विधानसभा मतदारसंघातून हजारो कार्यकर्ते आकुर्डी येथे येणार आहेत. </p>
<p>उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी खासदार बारणे यांनी संपूर्ण मतदारसंघात प्रचाराची पहिली फेरी पूर्ण करीत प्रचारात आघाडी घेतली आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अधिक जोमाने प्रचाराची दुसरी फेरी सुरू होईल. त्यात अनेक बड्या नेत्यांच्या सभांचाही समावेश असणार आहे.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पिंपरी-चिंचवड</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/10965/barne-will-fill-the-nomination-form-on-monday-in-the-presence-of-the-chief-minister</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/10965/barne-will-fill-the-nomination-form-on-monday-in-the-presence-of-the-chief-minister</guid>
                <pubDate>Sat, 20 Apr 2024 21:00:01 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-04/untitled-design-%2840%29.jpg"                         length="276095"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>'माझ्या पंधरा वर्षांच्या कामाचा हिशोब मी जनतेला दिलाय'; आढळराव पाटील </title>
                                    <description><![CDATA[<p>मी १५ वर्षात केलेल्या कामाचा हिशोब जनतेसमोर मांडला आहे, जनतेची कामे केली म्हणूनच बहुमतांनी जनतेने मला एकदा दोनदा नव्हे तर तीनदा खासदार म्हणून निवडून दिलं, यापुढेही जनतेसाठी सदैव उपलब्ध राहीन व लोकांची कामे करिन हि माझी गॅरंटी आहे असे प्रतिपादन शिवाजी आढळराव पाटील यांनी मोशी येथे केले. शिरूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी आज मोशी, चिखली, जाधववाडी परिसरात आपला प्रचार दौरा केला. यावेळी जाधववाडी येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. </p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/10927/-i-have-given-an-account-of-my-fifteen-years-of-work-to-the-public---adha-rao-patil"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-04/whatsapp-image-2024-04-20-at-3.41.25-pm.jpeg" alt=""></a><br /><p><strong>पिंपरी :</strong> मी १५ वर्षात केलेल्या कामाचा हिशोब जनतेसमोर मांडला आहे, जनतेची कामे केली म्हणूनच बहुमतांनी जनतेने मला एकदा दोनदा नव्हे तर तीनदा खासदार म्हणून निवडून दिलं, यापुढेही जनतेसाठी सदैव उपलब्ध राहीन व लोकांची कामे करिन हि माझी गॅरंटी आहे असे प्रतिपादन शिवाजी आढळराव पाटील यांनी मोशी येथे केले. शिरूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी आज मोशी, चिखली, जाधववाडी परिसरात आपला प्रचार दौरा केला. यावेळी जाधववाडी येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. </p>
<p>अहमदनगर महामार्ग, नाशिक महामार्ग, तसेच सोलापूर महामार्गावरील वाहतूककोंडीच्या प्रश्नासाठी मी खासदार नसतानाही गेल्या पाच वर्षात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला त्यांनी त्याबाबत योग्य नियोजनही केले असून वाहतूक कोंडीचा प्रश्न नक्की सुटेल ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठीच मी निवडणुकीला सामोरे जातोय. सदैव जनतेसाठी उपलब्ध राहून जनतेची कामे करण्याची माझी गॅरंटी आहे. असेही आढळराव पाटील म्हणाले. </p>
<p>भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे तुमच्या प्रचारात दिसत नाहीत या पत्रकारांच्या प्रश्नावर आढळराव पाटील यांनी सांगितले कि, आमदार महेश लांडगे दररोज माझ्या संपर्कात आहेत, त्यांचा प्रचार, बैठका दिवसरात्र सुरु असून त्यांचे सर्व सहकारी सक्रियपणे प्रचारात सहभागी होत आहेत असे आढळराव पाटील म्हणाले. सध्या उन्हाळा वाढला असला तरीही जनतेसाठी ऊन, वारा, पावसाची आम्ही कधी तमा बाळगली नाही, नेहमी लोकांसाठी धावून गेलो. हि माझी शेवटची निवडणूक आहे या आवाहनामुळे कोल्हेंना वाईट वाटले असेल किंवा ते भावून झाले असतील तर मी पुन्हा निवडणूक लढवीन.. मुळात कोल्हे यांच्यात 'मी' पणा दिसतोय, निवडणूक त्यांच्या हातातून निसटल्याची हि लक्षणे आहेत असा टोला आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना लगावला</p>
<p>प्रचारादरम्यान, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, ट्रस्टचे मा. नगरसेवक वसंत बोराटे, शहर उपाध्यक्ष भोसरी विधानसभा अतीश बारणे, गाडा मालक अध्यक्ष गणेश सस्ते, पुणे जिल्हा परिषद मा. उपाध्यक्ष अरुण गिरे, ट्रस्टचे अध्यक्ष नितीन सस्ते पाटील, राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष कविता अल्हाट, भोसरी विधानसभा अध्यक्ष उत्तम अल्हाट, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक अभिमन्यू लांडगे, मा. शिक्षण मंडळाचे सदस्य विजू लोखंडे, कुस्तीगीर संघ अध्यक्ष पंडित मोकाशी, सोसायटी चेअरमन माणिक अल्हाट, स्वयमं प्रदेशाध्यक्ष मेघा पवार, राष्ट्रवादी उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, उद्योजक प्रकाश अल्हाट, उद्योजक संतोष सस्ते, सामाजिक कार्यकर्ते राघू बनकर, बबन आल्हाट, दैतुरे मामा, आशा मिसाळ, रोहिदास हवालदार, उद्योजक प्रदीप अल्हाट, उद्योजक संदीप अल्हाट, धर्माजी अल्हाट, हिरामण अल्हाट, बाबासाहेब अल्हाट, अर्जुन बनकर, राजू शेठ सस्ते, रामदास बोराटे व राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा व महायुतीचे घटक पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>पिंपरी-चिंचवड</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/10927/-i-have-given-an-account-of-my-fifteen-years-of-work-to-the-public---adha-rao-patil</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/10927/-i-have-given-an-account-of-my-fifteen-years-of-work-to-the-public---adha-rao-patil</guid>
                <pubDate>Sat, 20 Apr 2024 15:50:19 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-04/whatsapp-image-2024-04-20-at-3.41.25-pm.jpeg"                         length="295339"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>Pune: हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा प्रचार जोरात</title>
                                    <description><![CDATA[<p>लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता राज्यात चांगलाच जोर धरला आहे. यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी प्रचार दणक्यात सुरू केला आहे. यातच शिवाजीराव आढळरावांनी हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या भेटी गाठी घेत आपला प्रचार केला.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/10917/pune--maha-alliance-is-campaigning-in-hadapsar-assembly-constituency"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-04/whatsapp-image-2024-04-20-at-12.24.34.jpeg" alt=""></a><br /><p><strong>पुणे : </strong>लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता राज्यात चांगलाच जोर धरला आहे. यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी प्रचार दणक्यात सुरू केला आहे. यातच शिवाजीराव आढळरावांनी हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या भेटी गाठी घेत आपला प्रचार केला. यावेळी त्यांच्या प्रचाराला नागरिकांनी देखील मोठी प्रतिसाद दिला. </p>
<p>यावेळी हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे,  आमदार योगेश टिळेकर, पुणे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, राष्ट्रवादी हडपसर विधानसभा अध्यक्ष शंतनू जगदाळे, मनसे नेते बाबू वागस्कर, नगरसेविका नंदा लोणकर, कार्याध्यक्ष संदीप बधे, विभाग प्रमुख अभिमन्यू भानगिरे, भाजप सरचिटणीस गणेश घुले, मतदारसंघ अध्यक्ष संदीप दळवी, हडपसर कार्याध्यक्षा स्मिता दातीर बडदे, ओबीसी सेल हडपसर अध्यक्षा मोनिकाताई काळे, अन्न धान्य दक्षता समिती सदस्य महाराष्ट्र शासन राजू अडागळे, भाजप नेते प्रवीण जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष संजय लोणकर, मयुवक अध्यक्ष राकेश कामठे, वार्ड अध्यक्ष सोमनाथ गालभिडे, उपाध्यक्ष दिवाकर भाटरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा अध्यक्ष मोहन क्षिरसागर, हडपसर विधानसभा सरचिटणीस वैभव लोखंडे व राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा व महायुतीचे घटक पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.</p>
<p>यातच हडपसर दौऱ्यावर असता आढळरावांनी पिंगळे वस्ती मुंढवा येथील अखिल गणेश बाग मि६ मंडळाला भेट दिली. यावेळी पुणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाळासाहेब कोदरे उर्फ सदानंद कोदरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्याचबरोबर जनसेवा बॅंकेचे संचालक विनायक गायकवाड यांनी मुंढवाचा कायम आपल्या उमेदवाराला असलेल्या पाठिंब्याची पुनरावृत्ती करत घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्याचे त्यांनी आव्हान केले. </p>
<p>दरम्यान, यावेळी आढळरावांनी कौसरबाग कोंढवा, अरेबियन बाईट्स येथील अल्पसंख्यांक पुणे शहराचे अध्यक्ष समीर शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयालाही भेट दिली. त्याचबरोबर बीटी कवडे रोड, प्रभाग क्रमांक २१ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साधना बँक चेअरमन चंद्रकांत नारायण कवडे व नगरसेविका सुरेखाताई कवडे यांच्या निवासस्थानी देखील आढळरावांनी सदिच्छा भेट दिली.</p>
<p> </p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>पिंपरी-चिंचवड</category>
                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/10917/pune--maha-alliance-is-campaigning-in-hadapsar-assembly-constituency</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/10917/pune--maha-alliance-is-campaigning-in-hadapsar-assembly-constituency</guid>
                <pubDate>Sat, 20 Apr 2024 12:46:46 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-04/whatsapp-image-2024-04-20-at-12.24.34.jpeg"                         length="101005"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>
            <item>
                <title>&quot;तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले नसते&quot;, मोहिते पाटलांची पवारांवर जहरी टिका, शिरूरचं वातावरण तापलं</title>
                                    <description><![CDATA[<p>राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शिरूरमध्ये पहिल्यांदाच दोन्ही पवारांमध्ये हाय व्होल्टेच सामना बघायला मिळत आहे. अजित पवारांकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तर शरद पवारांकडून अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.</p>]]></description>
                
                                    <content:encoded><![CDATA[<a href="https://www.newsexpressmarathi.com/article/10518/%22today--tears-would-not-have-been-seen-in-the-eyes-of-the-farmers%22--mohite-patal-s-venomous-remarks-on-pawar--the-atmosphere-of-shirur-heated-up"><img src="https://www.newsexpressmarathi.com/media/400/2024-04/images.jpg" alt=""></a><br /><p><strong>पुणे : </strong>राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शिरूरमध्ये पहिल्यांदाच दोन्ही पवारांमध्ये हाय व्होल्टेच सामना बघायला मिळत आहे. अजित पवारांकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तर शरद पवारांकडून अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता दोन्ही बाजूच्या गटाकडून एकमेकांवर जोरदार टिका टिप्पणी केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या शिरूरमध्ये राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून येत आहे. </p>
<p>अजितदादा गटातील आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. कांद्याचे, दुधाचे दर कोसळण्याला थेट शरद पवारांना जबाबदार धरलं आहे. शरद पवारांनी केंद्रीय कृषी मंत्री असताना एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले नसते. अशी घणाघाती टिका मोहिते पाटलांनी शरद पवारांवर केलीय. </p>
<p>यावेळी दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, शरद पवार कृषीमंत्री होते. तेव्हा त्यांनी एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांची ही अवस्था झाली नसती. तुम्ही कधीही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यासोबत बसून चर्चा केली नाही. आज ती चर्चा केली असती तर शेतकरी चांगलाच सुखावला असता. त्यावर देशात कृषी खात्यामध्ये फार पुढे गेला आहे. देश निर्यातीपर्यंत पोहोचला आहे. कांदा निर्यात करायच्या वेळी निर्यात बंदी करण्यात आली. असं तुमचं सरकार करत असेल तर तुम्ही झोपा काढत होता का ? असा सवाल जयंत पाटलांनी मोहिते पाटलांना केलाय. तर मोहिते सत्तेत जाण्यासाठी कसे लाचार झालेत आणि ते कसे महागद्दार आहे. हे सांगताना कोल्हेंनी गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विरोधी भूमिका कशा घेतल्या. याचा पाढाच वाचला.</p>]]></content:encoded>
                
                                                            <category>महाराष्ट्र</category>
                                            <category>पिंपरी-चिंचवड</category>
                                            <category>पुणे</category>
                                            <category>राजकीय</category>
                                    

                <link>https://www.newsexpressmarathi.com/article/10518/%22today--tears-would-not-have-been-seen-in-the-eyes-of-the-farmers%22--mohite-patal-s-venomous-remarks-on-pawar--the-atmosphere-of-shirur-heated-up</link>
                <guid>https://www.newsexpressmarathi.com/article/10518/%22today--tears-would-not-have-been-seen-in-the-eyes-of-the-farmers%22--mohite-patal-s-venomous-remarks-on-pawar--the-atmosphere-of-shirur-heated-up</guid>
                <pubDate>Wed, 17 Apr 2024 12:35:32 +0530</pubDate>
                                    <enclosure
                        url="https://www.newsexpressmarathi.com/media/2024-04/images.jpg"                         length="6381"                         type="image/jpeg"  />
                
                                    <dc:creator><![CDATA[Manisha Thorat- Pisal]]></dc:creator>
                            </item>

            </channel>
        </rss>
        