बिहार निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडलेली नाही – विजय वडेट्टीवार

बिहार निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडलेली नाही – विजय वडेट्टीवार

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. पण मुळात निवडणुका प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने पार पडलेली नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. X वर एक पोस्ट करत ते असं म्हणाले आहेत.

X वर पोस्ट करत विजय वडेट्टीवार म्हणाले की, “बिहार निवडणुकीआधी एसआयआर झाले, मतदार यादीत अनेक घोळ होते. बिहार मध्ये युतीचे सरकार इतके लोकप्रिय होते तर महिलांच्या खातात १० हजार देण्याची योजना का आणली? रेवडी देतात, निवडणुक यादीत घोळ केले तर, ९० टक्के निकाल त्यांच्या बाजूने येणारच. हे निकाल लोकशाहीला धोका पोहचवणे आहेत.”

ते पुढे म्हणाले की, “निवडणुकीत जय आणि पराजय होत असतो,आम्ही ते स्वीकारतो. पण देशात निवडणुका जर पारदर्शक पद्धतीने होणार नसतील तर भविष्यात लोकशाही टिकणार का, हा प्रश्न आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिवाळ्यात तुम्ही कधी खजूरगुळाच्या पाकातील रसगुल्ला खाल्ला आहे का? जाणून घ्या झटपट रेसिपी हिवाळ्यात तुम्ही कधी खजूरगुळाच्या पाकातील रसगुल्ला खाल्ला आहे का? जाणून घ्या झटपट रेसिपी
हिवाळा सुरू झाल्यावर आपल्या शरीराला उबदारपणा आणि थंडीपासून संरक्षण व्हावे यासाठी आहारात अनेक वेगवेगळे पदार्थ समाविष्ट करत असतो. तसेच थंडीच्या...
पांढरा राइस की ब्राऊन राइस… डायबिटीजचे रुग्ण कोणता भात खाऊ शकतात? अन् कोणत्या भातामुळे शुगर वाढू शकते?
90 टक्के लोकांना माहिती नाही, शरीराच्या कोणत्या भागाला थंडी जास्त वाजते? जाणून घ्या
हिवाळ्यात रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन
चेन्नईजवळ हिंदुस्थानी हवाई दलाचं विमान कोसळलं, प्रशिक्षण उड्डाणादरम्यान झाला अपघात
वैभव सूर्यवंशीची आग ओकणारी फलंदाजी! 32 चेंडूत ठोकलं शतक, पाकिस्तानची धडधड वाढली
बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग व ज्ञानेश कुमारांचे, मतचोरी व SIR मुळे एनडीएचा विजय – हर्षवर्धन सपकाळ