एकाही व्यक्तीने भाजपला मत दिलं नाही तरी ते निवडणूका जिंकतील, अभिनेत्याचा जोरदार टोला

एकाही व्यक्तीने भाजपला मत दिलं नाही तरी ते निवडणूका जिंकतील, अभिनेत्याचा जोरदार टोला

बिहारच्या विधानसभा निवडणूकीचा निकालात सध्या भाजप व जदयू आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर राजद व काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या जागांमध्ये तर मागच्या निवडणूकीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सध्या या निकालावरून देशभरातील विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

वादग्रस्त अभिनेता कमाल आर खानने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भाजपला व निवडणूक आयोगाला टोला. ”मी आधी म्हटल्याप्रमाणे आज भाजपने बिहार जिंकले. मी आज पुन्हा सांगतो की पुढचे 50 वर्ष भाजपचीच सत्ता येणार. उत्तर प्रदेशात तर भाजपला एकाही व्यक्तीने मत दिलं नाही तरी देखील भाजप जिंकेल. निवडणूक आयोग हे हाताबाहेर गेले आहे”, असा टोला कमाल आर खानने लगावला आहे.

”सध्या निवडणूक आयोग एवढे जबरदस्त काम करतेय की भाजपने निवडणूक लढवली नाही तरी ते जिंकतील”, असाही टोला केआरकेने लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

काळे डाग पडलेले कांदे खाताय? आजच व्हा सावध, किती धोकादायक आहेत घ्या जाणून काळे डाग पडलेले कांदे खाताय? आजच व्हा सावध, किती धोकादायक आहेत घ्या जाणून
Black spots on Onions : स्वयंपाक घरात कामय मोठ्या प्रमाणात असणारा पदार्थ म्हणजे कांदे… कांदे जेवणाच्या प्रत्येक पदार्थात महत्त्वाचा असणारा...
कामगारांची दिशाभूल करण्याचे भाजपचे मनसुबे उधळले, शिवसेनेचं ताज लँड्स समोर जोरदार आंदोलन
Bihar Election 2025 – बिहारमध्ये SIR ने गेम केला, अखिलेश यादव यांची प्रतिक्रीया; म्हणाले यूपीत होऊ देणार नाही
बिग बींनी सुनावले पापाराझींना खडे बोल.. नेमकं काय घडलं? वाचा
गूळ खरेदी करताना अस्सल गूळ कसा ओळखावा, जाणून घ्या
Miss Universe 2025 – सावळ्या रंगांमुळे आपल्याच देशात ट्रोल होतेय मिस पाकिस्तान
नितीश कुमार मुख्यमंत्री होते व राहणार…जदयूने आधी केले पोस्ट नंतर केले डिलीट